Hot News
-
Quick Links
- रत्नागिरी
- Technology
- साहित्य
- स्पोर्ट्स
(चिपळूण /प्रतिनिधी) शहरातील पाग येथील गोपाळकृष्णवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका ज्येष्ठ रिक्षाचालकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सततचे आजारपण आणि दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून त्यांनी…
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांतच जिल्ह्यात १०१ अपघातांची नोंद…
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने भांडाफोड केला आहे. या कारवाईत तस्करीचे डिझेल विकणारी ‘रत्न माऊली’ ही बोट आणि डिझेल खरेदी…
(रत्नागिरी / संगमेश्वर प्रतिनिधी) तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी गेला. साखरेची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यालगतच्या खोल खड्यात कलंडून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू…
(मुंबई) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने…
(संगमेश्वर) तालुक्यातील कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर साखरपा-देवरुख मार्गावर आज (शनिवारी) दुपारी…
(राजापूर / तुषार पाचलकर) जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर…
(साखरपा / भरत माने) “मी केवळ तन्वी कोलते म्हणून नाही, तर कोंडगाव–साखरप्याची…
(रत्नागिरी / वार्ताहर) इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले एलपीजी गॅस वाहतूक करणारे ‘आमिर गॅस’…
(मुंबई) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने…
(चिपळूण /प्रतिनिधी) शहरातील पाग येथील गोपाळकृष्णवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका ज्येष्ठ रिक्षाचालकाला…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय प्रौढाने गळफास लावून…
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र…
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे.…
You cannot copy content of this page

WhatsApp us
Sign in to your account