Hot News
-
Quick Links
- रत्नागिरी
- Technology
- साहित्य
- स्पोर्ट्स
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सतर्क नजर, प्रसंगावधान आणि क्षणाचाही विलंब न करता केलेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते, याचा प्रत्यय चिपळूण रेल्वे स्थानकावर बुधवारी (१६ सप्टेंबर) रात्री आला. रात्रपाळीवर…
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, तळेकांटे-बावनदी उड्डाण पुलाजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेजस विनायक मेस्त्री (वय २३,…
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. सवतसडा धबधब्याजवळील वळणावर ट्रेलर रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाल्याने चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील जलजीवन मिशनच्या कामातील त्रुटी आणि कथित गैरप्रकारांविरोधात विकास बारकू गुरव यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. तक्रारींकडे वेळेत गांभीर्याने पाहण्याऐवजी आंदोलनाची…
(सिंधुदुर्ग / मालवण) गणेशोत्सवासाठी सासरवाडी आंबेरी-वाकवाडी येथे आलेल्या कुटुंबावर गुरुवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढवला. नदीपलीकडे शेतीच्या कामासाठी होडीतून जात असताना अचानक होडी नदीपात्रात बुडाल्याने चौघेजण पाण्यात पडले. यावेळी…
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा जंगलवाडी येथे…
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा जंगलवाडी येथे…
(रत्नागिरी /प्रतिनिधी) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी…
(दापोली/ रत्नागिरी) ऑनलाइन सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतःच्या बँक खात्याचा वापर…
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गणपतीची पूजा आटोपल्यानंतर ‘निवळी येथे जाऊन येतो’ असे सांगून घराबाहेर…
(चिपळूण / रत्नागिरी) दुकानात माल भरण्यासाठी आईकडून २५ हजार रुपये आणण्यास सांगितले…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सतर्क नजर, प्रसंगावधान आणि क्षणाचाही विलंब न करता केलेली…
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, तळेकांटे-बावनदी उड्डाण पुलाजवळ भरधाव…
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रेलरवरील चालकाचे…
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे.…

You cannot copy content of this page

WhatsApp us
Sign in to your account