Hot News
-
Quick Links
- रत्नागिरी
- Technology
- साहित्य
- स्पोर्ट्स
(रायगड / वृत्तसंस्था) ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या…
(पुणे / वृत्तसंस्था) श्रावण महिन्यात मांसाहारासाठी हट्ट केल्याच्या कारणावरून पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या 30 वर्षीय मुलाने मांसाहारी जेवणाची मागणी केल्यानंतर…
(मुंबई / वृत्तसंस्था) दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना गंभीर प्रश्न विचारले आहेत. दिशा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने…
(पिंपरी-चिंचवड / पुणे) वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीच्या आणखी एका धक्कादायक घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे. वाकड परिसरात शिल्पा गवारे (वय ४२) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी…
(देवळे / प्रकाश चाळके) ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधताना विविध कार्यालयांच्या परवानग्या घेण्याच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर…
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडीचे सुपुत्र राहुल मंगेश गमरे यांनी…
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडीचे सुपुत्र राहुल मंगेश गमरे यांनी…
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील शेतकऱ्यांच्या संसाराचे अर्थकारण सांभाळण्यात घरातील स्त्रीची भूमिका अत्यंत…
(संगमेश्वर /प्रतिनिधी) दारूच्या व्यसनावरून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.…
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून परिसरातील शांतता व सार्वजनिक सुरक्षिततेला धोका…
(काठमांडू / वृत्तसंस्था) नेपाळ आणि लगतच्या तिबेट परिसरात आलेल्या विनाशकारी महापुराने मोठ्या…
(रायगड / वृत्तसंस्था) ताम्हिणी घाटातील दरीत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात…
(पुणे / वृत्तसंस्था) श्रावण महिन्यात मांसाहारासाठी हट्ट केल्याच्या कारणावरून पुण्यातील वारजे माळवाडी…
(मुंबई / वृत्तसंस्था) दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाने…
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे.…
You cannot copy content of this page

WhatsApp us
Sign in to your account