Hot News
-
Quick Links
- रत्नागिरी
- Technology
- साहित्य
- स्पोर्ट्स
(राजापूर / प्रतिनिधी) सागरी महामार्गावर भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या अर्टिगा कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याची घटना जैतापूर येथील होळी फाटा परिसरात घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे…
(गुहागर / रत्नागिरी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडील घरांमध्ये वर्दळ वाढलेली असतानाच गुहागर तालुक्यातील वेळंब-गुरववाडी येथे घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घराच्या कडी-कोयंड्याला, खिडकीला…
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्याचे माजी सभापती तथा पोचरी गावचे दिगंबर (अण्णा) देसाई यांच्या पत्नी मनीषा दिगंबर देसाई यांचे सोमवारी वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.…
(संगमेश्वर / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे चालकाचा स्विफ्ट डिझायर कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री सुमारे…
(साखरपा / भरत माने) सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध पदांवर काम केलेले बापू शेट्ये यांचा आज वाढदिवस आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शेट्ये यांनी व्यवसाय, सामाजिक कार्य आणि राजकारण…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय…
(जैतापूर / वार्ताहर) जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून…
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने…
(मंडणगड /रत्नागिरी) वेसवी परिसरात रात्रीच्या अंधारात संशयास्पदरीत्या हालचाली करणाऱ्या एका इसमाला बाणकोट…
(चिपळूण / वार्ताहर) डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकतीच जिल्हास्तरीय टेबल टेनिस…
(राजापूर / प्रतिनिधी) सागरी महामार्गावर भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या अर्टिगा कारने…
(गुहागर / रत्नागिरी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडील घरांमध्ये वर्दळ वाढलेली असतानाच गुहागर तालुक्यातील…
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्याचे माजी सभापती तथा पोचरी गावचे दिगंबर…
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) रस्ते अपघातांना आळा घालण्यासोबतच रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार वाहनांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…

You cannot copy content of this page

WhatsApp us
Sign in to your account