Hot News
-
Quick Links
- रत्नागिरी
- Technology
- साहित्य
- स्पोर्ट्स
(लांजा / वार्ताहर) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचे अंजणारी घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. चालकाने महामार्गावरील मोठा अपघात टाळण्याचा प्रयत्न करत कंटेनर…
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे गावचे सुपुत्र आणि रुग्णसेवक मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.…
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात कै. आत्माराम शिवाजीराव आयरे यांचा ५४ वा स्मृती दिन उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या…
(जाकादेवी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू…
(रत्नागिरी /प्रतिनिधी) वयाची तिशी ओलांडली आहे? मग आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत…
(धाराशिव / वृत्तसंस्था) नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडून महिला कुस्तीपटू…
(धाराशिव / वृत्तसंस्था) नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडून महिला कुस्तीपटू…
(शिर्डी / वृत्तसंस्था) साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. साईदर्शन…
(रत्नागिरी / वार्ताहर) ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्गाच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवार,…
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) अज्ञात मृतदेहांना ओळख मिळवून देण्यापासून ते बेपत्ता व्यक्ती…
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा आज…
(लांजा / वार्ताहर) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचे अंजणारी घाटातील तीव्र…
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे गावचे सुपुत्र आणि रुग्णसेवक मनोज डाफळे…
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात…
(नवी दिल्ली) वायू प्रदूषण हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि वाहनांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे आगामी काळात वायू प्रदूषणात वाढ होण्याची अपेक्षा…
You cannot copy content of this page

WhatsApp us
Sign in to your account