थिबा राजा बुद्ध विहाराच्या लढ्याला आनंदराज आंबेडकरांची साथ; आयोजित सभेत ट्रस्टविरोधात आक्रमक सूर
( विशेष /प्रतिनिधी ) शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जागेवर सध्या शासकीय कम्युनिटी सेंटर व म्युझियमचे बांधकामाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध जनतेमध्ये उसळलेला तीव्र असंतोष, अखेर डॉ. बाबासाहेब…
विल्ये येथे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती विविध उपक्रमांतून साजरी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ,तसेच मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ,आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते आयु.चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ता.१२…
१० वी शालांत परीक्षेत सावर्डेची आर्या नांदिवडेकर चिपळूण तालुक्यात ९९% गुणांसह अव्वल
(चिपळूण) दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अमेय क्लासेस सावर्डेने दैदीप्यमान यश मिळवले आहे. यामध्ये कु. आर्या रामचंद्र नांदिवडेकर हिने 99 % गुण मिळवत चिपळूण तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर कु.…
भरधाव स्विफ्ट कारची रिक्षाला धडक; चार जण जखमी
(लांजा) दाभोळे-वाटुळ मार्गावरील शिपोशी गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी ७.३० वाजता झालेल्या अपघातात, भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षामधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात…
करबुडे येथे झाडावरून पडून ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील करबुडे गावात झाड तोडण्याचे काम करत असताना झाडावरून पडून ४६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव सुभाष गोविंद तारवे (वय ४६, रा. हातखंबा, तारवेवाडी, रत्नागिरी) असे…
रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू; खेड मधील दुर्दैवी घटना
(खेड) खेड तालुक्यातील कोतवली येथे एक दुर्दैवी घटना घडली असून, रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान…
खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाची शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; दर्शन कदम 97.80% गुण मिळवून विद्यालयाय प्रथम
(चिपळूण) तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.36% लागला आहे. विद्यालयातून 306 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 301 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर…
“डीआरडीओ”ची नवी कामगिरी: आठ महिन्यांत खारे पाणी गोड करणारे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित
(नवी दिल्ली) ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानांना बळकटी देत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने अवघ्या आठ महिन्यांत खारे पाणी गोड पाण्यात रूपांतरित करणारे अत्याधुनिक स्वदेशी…
वरिष्ठ पोलिस हवालदारांना मिळणार गुन्हे तपासाचे अधिकार, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
(मुंबई) राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वरिष्ठ पोलिस हवालदारांना गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी फक्त पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापासून वरील अधिकाऱ्यांनाच गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी होती.…
साखरपा व परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट
(साखरपा / वार्ताहर) साखरपा तसेच परिसरातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत पुरवठ्यातील अनियमितता सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाच्या तळपायाच्या भेगा डोक्यावर आणत आहे. सततच्या लाईटच्या ये-जा आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक…

