“लोकधम्म ही तत्त्वज्ञानापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरली पाहिजे” — हेमंत पवार
(गुहागर / रामदास गमरे) “लाभ–आलाभ, यश–अपयश, निंदा–स्तुती, सुख–दुःख हे जीवनातील अपरिहार्य अनुभव आहेत. यांना अष्टधम्म असे म्हटले जाते. या अष्टधम्मांवर सजगतेने स्वार होऊन, त्यांच्या अनित्यतेचा बोध घेत संयम आणि समजूतदारपणाने…
एमआयडीसी विरोधकांविरोधातील पुरावे जाहीर करा!; प्रथमेश गवाणकर यांचे पालकमंत्र्यांना थेट आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांविरोधात पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे जे काही पुरावे असतील, ते जाहीर करा; म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे थेट…
कलांगणतर्फे संगमेश्वर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या 'कलांगण संगमेश्वर' तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इ. ८वी ते १०वी तील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
श्रावण महोत्सवात संगमेश्वर नावडीच्या ‘अमृता ग्रुप’ला तृतीय क्रमांक
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सवांतर्गत पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमेश्वर नावडीच्या “अमृता ग्रुप”ने तृतीय क्रमांक पटकावून आपले कौशल्य…
राज्यातील ७ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर? कला शिक्षण मंडळाचा वादग्रस्त आदेश
(मुंबई) राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने (Art Education Board) नुकताच एक नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यभरातील ७ हजारांहून अधिक कला शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
नात्याला काळीमा! आईकडून तीन मुलींना जेवणातून विष; तिन्हींचा मृत्यू
( शहापूर ) ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातून काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे आईनेच आपल्या तिन्ही मुलींना…
समुद्रात दोन बोटी बुडाल्या; एका खलाशाचा मृत्यू, तीन बेपत्ता
(उरण) उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीची 'तळजाई' नावाची मच्छीमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात पलटी होऊन, काही मच्छीमार कामगार बचावले असताना तीन मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची…
तीन आजारांना मोफत उपचाराच्या यादीतून वगळले
(नवी दिल्ली) केंद्र सरकारच्या 'आयुष्मान भारत' योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरली आहे.…
आमदार रोहित पवार यांची राज्य कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
(पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे त्यांनी आता राजकारण, क्रिकेट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच कुस्तीच्या आखाड्यातही…
भव्य पायी दिंडी सोहळ्याची भक्तिमय तयारी; आज मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर यात्रा
वारकरी संप्रदायाच्यावतीने जनतेस साद

