पक्षातील नाराजी आणि मतभेदांवर सुनील तटकरे यांचे मोठे वक्तव्य
(नवी दिल्ली) नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील नाराजी आणि मतभेदांच्या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. “माझी पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही. पक्षाची पुढची…
जमीन मोजणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती; महिनाभरात प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य
(पुणे) महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणे जलद आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या खासगी भूमापक योजनेला यश मिळाल्यानंतर आता संपूर्ण…
ग्रामीण नागरिकांसाठी मोठा निर्णय! स्वामित्व योजनेतून मिळणार मोफत मिळकत पत्रिका; सनद फीही माफ
(मुंबई) महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत नमुना ८ दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत मोफत मिळकत पत्रिका देण्यात येणार असून सनद फीही माफ केली जाणार…
राज्यात 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून गृह विभागाने ३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये चार अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह २७ पोलीस उपायुक्त…
गुरांच्या तस्करीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाईचे आदेश
(मुंबई) महाराष्ट्र सरकारने गुरांची अवैध तस्करी, बेकायदेशीर वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखान्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या शासकीय निर्णयानुसार (GR), गुरांच्या तस्करीत वारंवार सहभागी आढळणाऱ्या व्यक्ती,…
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत यांची नियुक्ती; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची घोषणा
(कोल्हापूर) शिवाजी विद्यापीठ यांच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. डॉ. कामत हे…
भारतात “इबोला” अलर्ट! आफ्रिकेत वाढत्या रुग्णसंख्येनंतर केंद्र सरकार सतर्क; विमानतळांवर कडक स्क्रिनिंग सुरू
भारत-आफ्रिका शिखर परिषद पुढे ढकलली
30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; ‘सिबिल स्कोअर’बाबत मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश
(मुंबई) देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत येत्या ३० जूनपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज…
भररस्त्यात थरारक गोळीबार; दोन सख्ख्या भावांची हत्या
(ठाणे) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. नेहमी गर्दीने गजबजलेल्या कैलासनगर परिसरात भररस्त्यात झालेल्या बेछूट गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून २ ते ३ जण…
संगमेश्वरातील बेपत्ता १२ वर्षीय यशचा मुंबईत सुखरुप शोध; थरारक प्रवास आला समोर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर मधील लोवले मयूरबाग येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय यश संतोष पडये या मुलाचा अखेर मुंबईत सुखरूप शोध लागला आहे. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त केला जात…

