३८ वर्षांनी पुन्हा भरतेय शाळा; १९८८ च्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन
(गुहागर) श्रीमती आर. पी. पालशेतकर विद्यालय, पालशेत येथील एस.एस.सी. मार्च १९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांचे ५ वे स्नेहसंमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी विद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८…
वाढदिवसानिमित्त ग्रंथसेवेचा अनोखा उपक्रम; सुधीर दामले यांच्याकडून नगर वाचनालयाला २५ हजारांची देणगी
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने ‘२ लाख ग्रंथ संकलन’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला असून, त्यासाठी रत्नागिरीकरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला ग्रंथ किंवा ग्रंथनिधी स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष…
रत्नागिरीत पावसाळी मासेमारी बंदी काळात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई; गस्तीसाठी पाच पथकांची नियुक्ती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली असून, गस्तीसाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. बंदीकाळात मासेमारी करताना आढळणाऱ्या…
ग्रामीण आरोग्यसेवेला मोठा धक्का; प्राथमिक आरोग्य केंद्रांतील मोफत तपासण्या होणार बंद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दिलासा ठरलेली प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मोफत रक्त व अन्य प्रयोगशाळा तपासणी सेवा अखेर बंद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली ही…
निरुळ सडा येथे पायवाटेवर आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील निरुळ सडा परिसरात पायवाटेवर पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका प्रौढाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
संगमेश्वरच्या आरोग्य सेवेत मोठी झेप; सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, मधुमेह व हायपर टेंशन तज्ञ सेवा सुरू
खातू परिवाराचे कार्य ग्रामीण रुग्णांसाठी वरदान : माधवी गिते
आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी, अज्ञात वाहनाच्या धडकेचा संशय
(संगमेश्वर /प्रतिनिधी) रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ हा अपघात घडला असून, अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात…
प्रभावी उपाययोजनांनी डेंग्यूला आळा; रत्नागिरीत चार महिन्यांत केवळ तीन रुग्ण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबवलेल्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सातत्यपूर्ण जनजागृती आणि कीटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेमुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे अवघे…
पक्षातील नाराजी आणि मतभेदांवर सुनील तटकरे यांचे मोठे वक्तव्य
(नवी दिल्ली) नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील नाराजी आणि मतभेदांच्या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. “माझी पार्थ पवार किंवा कोणावरही नाराजी असण्याचे कारण नाही. पक्षाची पुढची…
जमीन मोजणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती; महिनाभरात प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य
(पुणे) महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणे जलद आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या खासगी भूमापक योजनेला यश मिळाल्यानंतर आता संपूर्ण…

