पुणे-सातारा महामार्गावर उभी कार ठरली संशयास्पद; गाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ
(पुणे) भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात पुणे-सातारा महामार्गालगत उभ्या असलेल्या एका संशयित कारमधून इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजगड…
दुहेरी हत्याकांडाने कोकण पुन्हा हादरले! मोबाईल बंद लागताच नातू पोहोचला घरी; आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात
( रायगड ) खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हे दुहेरी हत्याकांड करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात…
कोकणात काँग्रेसला मोठा धक्का! 50 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; विधान परिषद जागावाटपावरून महायुतीतही तणाव
(मुंबई) राज्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच कोकणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील तब्बल 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिल्याने रायगड जिल्ह्यात…
मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीवेळी महागाईचा भडका; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
(नवी दिल्ली) देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सत्तेची 12 वर्षे पूर्ण होत असताना दुसरीकडे वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे…
आंबेनळी घाट दुर्घटना : एकाच गावातील पाच मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार; आसगाव शोकसागरात
( सातारा ) आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला आहे. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील 1200 फूट खोल दरीत कार कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी पहाटे…
जयगड समुद्रात कस्टम विभागाची मोठी कारवाई; मच्छिमारी बोटीत लाखोंचा इंधनसाठा जप्त, 5 जण ताब्यात
(रत्नागिरी) राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रत्नागिरीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहत असताना, जयगड समुद्र परिसरात एका मच्छिमारी…
इंधन दरवाढीचा फटका! राज्यात शाळा बसभाड्यात 15 ते 20 टक्के वाढीची शक्यता; आठवड्यातून 2 दिवस ऑनलाईन वर्गांची मागणी
( मुंबई ) School Bus Owners Association ने सरकारसमोर महत्त्वाची मागणी मांडत इशारा दिला आहे की, इंधन दरवाढीमुळे आगामी शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा बससेवा चालवणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने…
आरटीई प्रवेश रद्दप्रकरणी माजी सैनिक पत्नीचे शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील; ‘एकतर्फी निर्णयामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान’
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड होऊनही जुळ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, माजी सैनिक पत्नी सौ. खुशी मनोज रेडीज यांनी…
ताम्हाणेतील सर्पदंश मृत्यू प्रकरण; डॉ. साळुंखेंना ‘कारणे दाखवा’ नोटीस
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील ताम्हाणे येथील सर्पदंशग्रस्त महिलेच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, ग्रामीण रुग्णालय प्रशासनाविरोधातील जनक्षोभ तीव्र होत आहे. उपचारात झालेल्या कथित विलंबामुळे आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध…
रत्नागिरी शहराला शिळ धरणाचे पाणी, पण शिळ ग्रामस्थांना जीर्ण विहिरीचा आधार; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
(रत्नागिरी / वार्ताहर ) संपूर्ण रत्नागिरी शहराची तहान भागवणाऱ्या शिळ धरणातून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. मात्र विडंबन म्हणजे, ज्या शिळ गावाच्या हद्दीत हे धरण उभे आहे, त्या गावातील…

