कोकण रेल्वे मार्गावर ‘विस्टाडोम’सह विशेष एकेरी गाडी (One Way) १४ जूनला धावणार!
(मुंबई) कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी निसर्गसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांना घेता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक खास एकेरी (One Way) विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी मुंबई सीएसएमटी ते…
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन; ५० वर्षांहून अधिक काळ समाजप्रबोधनात दिले योगदान
(ठाणे) ज्येष्ठ विचारवंत, हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक आणि व्याख्याते दाजी पणशीकर (Daji Panashikar) यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.…
मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती वादातून पत्नी संतापली, अन् त्याच रागात…
(ठाणे) ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागात पती-पत्नीच्या वादातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल फेकले. या घटनेत पती गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर…
साई संस्थानच्या दानातून चोरी करणारा कर्मचारी अटकेत
( शिर्डी ) शिर्डी साईबाबा संस्थानच्या दान मोजणी कक्षात चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब नारायण गोंदकर या लेखा विभागातील शिपायाने तीनवेळा पैसे चोरले आणि दोनवेळा चोरीचा प्रयत्न…
पावसाचा अंदाज हवाय? शेतकऱ्यांसाठी खास ‘मेघदूत’ ॲप सेवेत दाखल!
भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, विशेषतः खरीप हंगामात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी पावसाचा चुकलेला काळ…
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलिसांचा रूट मार्च; शांतता आणि सौहार्द जपण्याचे आवाहन
( जैतापूर / राजन लाड ) बकरी ईद (ईद-उल-अधा) सणाच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने नाटे व परिसरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था…
गोळवली येथे महामार्गावर चिखलामुळे अपघातांचा धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष
(संगमेश्वर/प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथील काँक्रीटीकरण प्लांटजवळ साचलेल्या चिखलामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी सतत साचणाऱ्या चिखलामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, दुचाकी आणि चारचाकी…
किल्ले रायगडावर शिवकाळ अवतरला ! ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न; लाखोंचा जनसागर
(किल्ले रायगड) ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. देशभरातून लाखो शिवभक्त गडावर हजेरी लावत ‘याची देही, याची डोळा’ या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.…
“रत्नागिरी 24 न्यूज” इफेक्ट: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अखेर सर्व सहा जीवरक्षक तैनात; पर्यटकांच्या सुरक्षेला बळ
(गणपतीपुळे / वैभव पवार) गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन जीवरक्षक तैनात असल्याची गंभीर बाब "रत्नागिरी 24 न्यूज"ने उघड केल्यानंतर, ग्रामपंचायतीने त्याची तात्काळ दखल घेत उर्वरित चार जीवरक्षकांनाही समुद्रकिनारी पुन्हा…
कलमाच्या खड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू; तीन दिवसांपासून होत्या बेपत्ता
(राजापूर) पडवणेवाडी (ता. राजापूर) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह मुरकुंडा परिसरात आढळून आला आहे. शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९, रा. नाटे पडवणेवाडी) असे मृत…

