औषधांचाही तुटवडा! देशभरातून ‘सिस्प्लॅटिन’ आणि ‘कार्बोप्लॅटिन’ औषधं गायब; होर्मुज संकटाचा मोठा फटका
( नवी दिल्ली ) मिडल ईस्टमधील वाढता तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील संकटाचा फटका आता थेट भारतातील कॅन्सर रुग्णांना बसू लागला आहे. देशभरातील मेडिकल स्टोअर्समधून किमोथेरपीसाठी अत्यावश्यक मानली जाणारी सिस्प्लॅटिन आणि…
कोयना नदीत दुर्दैवी दुर्घटना; पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू
(सातारा) पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून कोयना नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन अनिल कदम (वय 16) आणि करण दाजी कदम (वय…
लालपरी की खुळखुळा? मोडक्या एसटी बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ सध्या स्वतःच गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. एकेकाळी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची हमी…
लाचखोर डॉक्टर कांचन मदार यांची पोलिस कोठडीत रवानगी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत अडकलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना रत्नागिरी विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्यांना…
बीएसएनएलच्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’चा गौरव; रत्नागिरी जिल्ह्यात ५६०० हून अधिक FTTH कनेक्शन्स कार्यरत
(रत्नागिरी) भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) रत्नागिरी कार्यालयातर्फे नुकतीच विशेष व्यावसायिक विकास बैठक (Business Development Meeting) उत्साहात पार पडली. बीएसएनएलच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’चा (TIP) यावेळी…
भावकीतील वादातून ५३ वर्षीय व्यक्तीला बांबूने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(खेड /रत्नागिरी) भावकीतील लोकांना शिवीगाळ का करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ५३ वर्षीय व्यक्तीला बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील चाकाळे खरोशीवाडी येथे घडली आहे.…
नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश; कोकण नगरमधील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील कोकण नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण…
जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच डॉक्टरांवर संपूर्ण भार; रिक्त पद तातडीने भरण्याची नागरिकांची मागणी
(जैतापूर / वार्ताहर) जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सुमारे २०…
‘ठाकरे ब्रँडची ताकद २०२९ मध्ये दाखवू’; बाळ मानेंवर मनसेचे रुपेश जाधव यांचा हल्लाबोल
(रत्नागिरी / वार्ताहर) “विश्वासार्हता आणि लोकसंपर्क गमावलेल्या नेत्यांना सोबत घेऊन शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला २०२९ मध्ये ‘ठाकरे ब्रँड’ काय असतो, हे आम्ही नक्की दाखवून देऊ,” असा इशारा मनसेचे…
स्मार्ट मीटरमुळे वाढले वीज बिलांचे धक्के; महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणकडून जिल्ह्यात सध्या स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. सरकारच्या मते या योजनेमुळे वीज चोरी रोखणे, अचूक बिलिंग…

