‘भगवा’ शब्दामुळे भाजपा प्रचार गीताला निवडणूक आयोगाचा नकार
(मुंबई) मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला असून सर्वच राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला धक्का दिला आहे. मुंबई…
साखरपा येथील तरुणाचा कोल्हापूर–पन्हाळा येथे ट्रक अपघातात मृत्यू; विजय उर्फ भाव्या शिंदे यांचे दुःखद निधन
(संगमेश्वर) तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय ४२) यांचा कोल्हापूर–पन्हाळा मार्गावरील पैजारवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. या घटनेमुळे साखरपा परिसरात…
कशेडी घाटात पेप्सी बॉटल्सचा कंटेनर कलंडला; धोकादायक वळणांमुळे अपघात
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पेप्सी बॉटल्स वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही धोकादायक वळणे कायम ठेवल्याने हा अपघात झाल्याचे…
प्रबोधन संस्था आंबव संचलित ‘IIP’ मध्ये ‘त्विशा २.०’ सोहळा उत्साहात संपन्न
(देवरुख / प्रतिनिधी) साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने 'त्विशा २.०' (TVISHA 2.0 - Konkan Region) या भव्य आंतरमहाविद्यालयीन क्रीडा व कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधन…
सेवाव्रती पाडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार जाहीर; ११ जानेवारी रोजी वितरण
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सेवाव्रती शिंदे गुरुजींनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा, समाजामध्ये त्यांच्या कार्याविषयी जाणीव होऊन त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या सेवाव्रती कार्याची वृध्दी व्हावी या उद्देशाने गुरुजीच्या…
घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचा फसवा दिलासा; शासन निर्णय कागदावरच
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात सुमारे १८ हजारांहून अधिक घरकुल प्रकरणांना शासनाने मंजुरी दिली. शासन निर्णयानुसार प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर…
कडक थंडीचा काजू बागांवर सकारात्मक परिणाम; झाडांना काजू लागण्यास सुरुवात
(रत्नागिरी) जिल्ह्यासह कोकणात सध्या जाणवत असलेली कडक थंडी काजू उत्पादकांसाठी दिलासादायक ठरत आहे. थंडीचे वातावरण टिकून राहिल्यामुळे काजूच्या झाडांवर फुलोऱ्यानंतर काजू धरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून, यंदा काजूचे पीक…
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रत्नागिरीत हेल्मेट जनजागृती रॅली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करून स्वतःच्या जीविताची सुरक्षा करावी, तसेच…
राजापूर: सोलगाव येथून ६४ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; शोधासाठी आवाहन
(राजापूर) सोलगाव (ता. राजापूर) येथील श्री. महिपत शिवराम कदम (वय ६४) हे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता गगनगिरी मठ येथे गेले असता बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर…
“भाषण जमलं नाही तरी लोकांची कामं चांगली जमतात” – आमदार किरण (भैय्या) सामंत यांची स्पष्ट कबुली
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे आणि आज (७ जानेवारी रोजी) वाढदिवस असलेले आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा वाढदिवस साखरपा विभागात ६ जानेवारी रोजी…

