जयगड खून प्रकरण: गंभीर आजारपणामुळे आरोपीस अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) जयगड पोलीस ठाण्यात दाखल वीर खूनप्रकरणातील आरोपी क्र. ३ दर्शन शांताराम पाटील (५७) यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ. म. अंबळकर (अतिरिक्त सत्र…
रत्नागिरी: ८ महिन्यांच्या मुलीची आईनेच केली हत्या; तोंडात बोळा कोंबल्याने मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी-पारसनगर येथे ८ महिन्यांच्या मुलीची आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, सतत रडत असल्यामुळे आईने बुधवारी संध्याकाळी मुलीच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबून तिचा…
मुंबईत देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल; सिंगापूर, दुबई, गोवा आणि कोचीसह 9 ठिकाणांचे पर्यटन आता समुद्र मार्गे
(मुंबई) भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारा मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (MICt) नुकताच सुरु झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या या क्रूझ टर्मिनलवर एकाच वेळी पाच क्रूझ जहाजे पार्क होऊ शकतात. या…
आधार-मोबाइल लिंक बंधनकारक; मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
(नवी दिल्ली) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारतातील निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निर्वाचन आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणी आणि ओळखपत्रांसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मतदार…
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा निकाल जाहीर
(मुंबई) महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळा’ने…
सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ पर्यंत वाढवला; थिएटर कमांड स्थापनाकडे लक्ष
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत (यापैकी जे आधी असेल) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.…
पुढील चार दिवस राज्याला पुन्हा धोका; आयएमडीचा हाय अलर्ट
(पुणे/मुंबई) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. शेतकरी संकटात सापडले असून नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अशा वेळी हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात पावसाचा…
पूरग्रस्तांच्या सरकारी मदतीला विलंब, ठाण्याहून प्रताप सरनाईकांची तत्काळ मदत
'शिवसेना' लेबलमुळे काहींनी मदत नाकारली
कुणबी समाजाचा इशारा : सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं,अन्यथा…
काय आहेत कुणबी समाजाच्या प्रमुख मागण्या
आशिया चषक : बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची १२व्यांदा फायनलमध्ये एन्ट्री! कुलदीप-वरुणच्या फिरकीत बांगला ‘टायगर्स’ अडकले
आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारताने बांगलादेशवर ४१ धावांनी मात करत १२व्यांदा अंतिम फेरीत मजल मारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवत टीम इंडियानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व…

