महावितरणची दुहेरी कामगिरी; सौर कृषिपंप योजना आणि हरित ऊर्जेसाठी राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार
(मुंबई) राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनात्मक कामगिरीची दखल घेत महावितरणला दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी ‘रिन्यूएबल एनर्जी…
रत्नागिरीत प्रवाशाला रेल्वेत चढू न दिल्याचा प्रकार; मनसेचा संताप, चौकशीची मागणी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकारामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नितीन सातोपे यांच्याकडे गोवा ते पाटणा जाणाऱ्या वास्को–पाटणा सुपरफास्ट एक्सप्रेसचे कन्फर्म तिकीट…
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओटीमधील खोल्यांची डागडुजी वेगात; उपचारसेवा मात्र अखंड सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शासकीय रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर (ओटी) परिसरातील आजूबाजूच्या खोल्यांची डागडुजी सध्या युद्धपातळीवर सुरू असून, काम सुरू असतानाही उपचारसेवेवर कोणताही परिणाम होऊ दिला जात नसल्याचे चित्र समोर आले आहे.…
राजापूरात दुचाकी अपघात: सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी
(राजापूर / तुषार पाचलकर) जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा. वरचीपेठ) यांचे आज (शनिवारी) सकाळी उपचारादरम्यान…
“कोंडगाव–साखरप्याची लेक म्हणून देशभर ओळख निर्माण करणार” – बिग बॉस विजेती तन्वी कोलते
(साखरपा / भरत माने) “मी केवळ तन्वी कोलते म्हणून नाही, तर कोंडगाव–साखरप्याची लेक म्हणून संपूर्ण देशात नाव कमावणार,” असे भावनिक मत ‘बिग बॉस मराठी’ पर्व ६ ची महाविजेती तन्वी कोलते…
इराकहून पाकिस्तानकडे जाणारे LPG जहाज जयगडकडे वळवले ? भागीदार मालकाची तक्रार; जयगड बंदरातील हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष
(रत्नागिरी / वार्ताहर) इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले एलपीजी गॅस वाहतूक करणारे ‘आमिर गॅस’ हे जहाज अचानक मार्ग बदलून जयगड बंदराच्या दिशेने आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जहाजाचा कप्तान…
पनीर की ‘चीज ॲनालॉग’? १ मेपासून हॉटेल मेन्यूकार्डवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
(मुंबई) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक हॉटेलला आपल्या मेन्यूकार्डवर पदार्थात वापरलेले पनीर आहे की ‘चीज ॲनालॉग’, याचा स्पष्ट…
जमिनीच्या वादातून रिक्षाचालकावर चौघांचा हल्ला; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल
(चिपळूण /प्रतिनिधी) शहरातील पाग येथील गोपाळकृष्णवाडी परिसरात जमिनीच्या वादातून एका ज्येष्ठ रिक्षाचालकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून…
टिके-भातडेवाडीत ४१ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथे एका ४१ वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सततचे आजारपण आणि दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे…
रत्नागिरीत अपघातांची धोकादायक वाढ; तीन महिन्यांत १०१ अपघात, ३२ ठार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांतच जिल्ह्यात १०१ अपघातांची नोंद झाली असून,…

