दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले भवानगड, राजवाडी येथे श्रमदान मोहिम संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी व चिखली गावांच्या सीमेवर असलेला टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ वाजता गडावरील भवानी मातेच्या…
महाड ते शिवराजधानी रायगड समता मार्गावर संत-स्वराज्य-संविधानयात्रेचे आयोजन – उल्का महाजन यांची माहिती
(पोलादपूर /शैलेश पालकर) संविधान उखडायचे आहे असा प्रतिगाम्यांचा विचार स्पष्ट झाल्यानंतर आता संविधानासोबत जनतेला आणायचा प्रयत्न आहे. भीमरावांच्या चवदार तळे ते शिवरायांच्या रायगडपर्यतच्या समता मार्ग करीत आहोत. 2027 ला समतेचा…
किनाऱ्यावर “डुम्सडे फिश” आढळल्याने देशभरात चिंता!
तामिळनाडूच्या पंबनजवळील समुद्रात किनाऱ्यालगत एका मच्छिमाराच्या जाळ्यात दुर्मिळ आणि रहस्यमय मासा “Doomsday Fish” सापडला गेला आहे. जपानी पौराणिक कथांनुसार, या माशाचे किनाऱ्याजवळ पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणे मोठ्या नैसर्गिक आपत्तींचे संकेत मानले…
रेल्वेच्या कन्फर्म तिकीटाची तारीख ऑनलाइन बदलता येणार; कोणतेही रद्द शुल्क नाही
(नवी दिल्ली) रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने एक नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील वर्षी जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकीटाची प्रवास तारीख ऑनलाइन बदलण्याची सुविधा…
“ती दुसऱ्याची झाली…” आदित्यच्या चिठ्ठीने दुहेरी आत्महत्येला नवीन कलाटणी!
(पालघर) विरारमधील दोन तरुणांच्या आत्महत्येच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. सोमवारी रात्री बोळींज येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. मृतांमध्ये शाम…
चक्क खजुराच्या बिया काढून २१.७८ कोटींचे कोकेन भरले! मुंबई विमानतळावर तस्करी उघड
(मुंबई) देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खजुराच्या बिया काढून खजुराच्या पॅकेटमधून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात…
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा! पगाराचा प्रश्न निकाली; दिवाळीसाठी महामंडळाची मोठी घोषणा
(मुंबई) १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत व्हावा म्हणून सरकारने तब्बल ₹४७१.०५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.…
“टीईटी”बाबत राज्य सरकारकडून शिक्षकांना दिलासा; “त्या” शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी
(मुंबई) सर्वोच्च न्यायालयाने (सुप्रीम कोर्ट) टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य ठरवल्यानंतर राज्यातील शिक्षकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून सेवा बजावणारे आणि निवृत्तीकडे वाटचाल करणारे शिक्षक या निर्णयामुळे अस्वस्थ…
“विकसित भारताचे स्वप्न साकार” पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा राष्ट्राला अर्पण केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आमदार, खासदारांचा घेतला 'क्लास'
संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
(मुंबई) महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आजपासून संप पुकारला आहे. हा संप दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून…

