राजापुरात वाळू माफियांचा धुडगूस; तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली तरबंदर व जैतापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत तक्रार केल्याच्या रागातून, वाळू माफियांनी तक्रारदाराला प्रत्यक्ष गाठून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं! सकाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबईत धक्कादायक घटना:
(मुंबई) मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवणानंतर झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात बिर्याणी…
संगमेश्वरात विकेंडला भीषण ट्रॅफिक जॅम; पोलिसांच्या प्रयत्नांनी 5 किमी कोंडी फोडली, प्रवाशांना मोठा दिलासा
( संगमेश्वर / एजाज पटेल ) विकेंड संपल्यानंतर मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रविवारी सायंकाळी संगमेश्वर शहर आणि परिसर वाहतूक कोंडीने अक्षरशः ठप्प झाला. सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या…
संगमेश्वर रेल्वे स्थानकात ५ गाड्यांच्या थांब्यासाठी प्रशासन सकारात्मक
( संगमेश्वर ) संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. बैठकीत संगमेश्वर स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव लवकरच रेल्वे…
कशेडी घाटात पहाटे दुचाकी अपघात; ३० वर्षीय युवक जखमी, रुग्णालयात दाखल
( खेड ) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट परिसरात रविवारी पहाटे दुचाकीचा अपघात होऊन एक युवक जखमी झाला. जखमीला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
दीड वर्षे टपाल न वितरित करणाऱ्या पोस्टमनवर बडतर्फीची कारवाई; घरातून दोन पोती पत्रे जप्त
(रत्नागिरी / गुहागर) रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर येथे पोस्टमनच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली सुमारे दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला अखेर सेवेतून बडतर्फ…
रत्नागिरीत आरे-वारे बीचवर महाकाय व्हेलचा मृतदेह आढळला; पर्यटकांत खळबळ
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरा नजीकच्या किनारपट्टीवरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आरे वारे बीच येथे काल (रविवारी, ता. 26) रोजी एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्रात तरंगत असलेला…
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल: मेपासून पगारबिले पूर्णपणे पेपरलेस, ‘ई-केवायसी’ अनिवार्य
(मुंबई) राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगार प्रक्रियेत मोठा डिजिटल बदल करण्यात येत आहे. यापुढे सर्व पगारबिले कोषागार कार्यालयाला पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाइन पद्धतीने पाठवावी लागणार आहेत. या नव्या प्रणालीची…
महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार
(मुंबई) उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची…
हायवा ट्रक व कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
( पुणे ) जुन्नर तालुक्यातील जुन्नर-ओतूर मार्गावर पांगरीमाथा येथे झालेल्या भीषण अपघातात नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी…

