अवेळी पावसाचा आंबा हंगामावर सावट; बागायतदार चिंतेत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा अवेळी सुरू झालेल्या पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या या अनपेक्षित पुनरागमनामुळे आंब्याच्या झाडांना फुटलेली नवी पालवी कुजण्याची भीती व्यक्त…
अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त; शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुसळधार आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील पिकांचे तब्बल ₹187.92 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे फटाके लवकरच!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा माहोल तापू लागला आहे. 3 नोव्हेंबर रोजी…
रेल्वे स्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण : पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत शोध
(ठाणे) कल्याण रेल्वे स्थानकावरून सोमवारी मध्यरात्री अपहरण झालेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा शोध पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत लागला. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या चाणाक्षपणामुळे हे यश…
किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत
(मुंबई) महाराष्ट्रातील मच्छिमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या नव्या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारक मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे तसेच मत्स्यबीज संवर्धक…
जन्मापासून ‘मुलगी’ समजल्या गेलेल्या बालकाचा ‘मुलगा’ म्हणून उलगडा; दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी
(नवी दिल्ली) दिल्लीतील लेझर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत जटिल आणि दुर्मीळ लिंग विकाराचे (जन्मजात जननेंद्रिय विकृतीचे) यशस्वी ऑपरेशन करून एक प्रकारचा चमत्कार घडवून आणला आहे. या शस्त्रक्रियेमुळे जन्मापासून ‘मुलगी’ समजले…
राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द; ४९ लाख कुटुंबांना मिळणार दिलासा – महसूल मंत्री बावनकुळे
(मुंबई) राज्यातील नागरी तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगरशेती क्षेत्रावरील जमिनींसाठी लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून अडकलेली घरे व प्लॉट आता कायदेशीर ठरणार…
महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा : मुख्य आरोपी रवी उप्पल दुबईतून बेपत्ता; प्रत्यार्पण प्रक्रिया अपूर्ण !
( नवी दिल्ली ) देशभरात खळबळ उडवणाऱ्या महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळ्याच्या मुख्य आरोपींपैकी एक रवी उप्पल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये दुबईत अटक झाल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण…
कोकणातील काजू उद्योगाला जागतिक ओळख देण्यासाठी “सुपर सॉनिक”कडून विशेष बैठक
(देवळे / प्रकाश चाळके) कोकणातील काजू उद्योगाला जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुपर सॉनिक डिस्ट्रीब्यूशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय मल्टी प्रॉडक्ट कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक व उद्योजकांसाठी विशेष…
बालनाट्य स्पर्धा “हायजॅक” नाही; बालरंगभूमी परिषद फक्त समन्वयासाठी – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा खुलासा
(मुंबई) अखिल भारतीय नाट्य परिषदेशी संलग्न असलेली बालरंगभूमी परिषद ही संस्था राज्यभरातील बालकांच्या कलागुणांचा आणि भावविश्वाचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य हौशी बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनात परिषदेकडून स्थानिक…

