मुंढर येथे श्रमदानातून विजय बंधाऱ्याचे बांधकाम; “पाणी आडवा, पाणी जिरवा” उपक्रमाला बळ
(गुहागर / रामदास गमरे) ग्रामपंचायत मुंढर कातकीरी कार्यक्षेत्रातील वळवणवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या सार्वजनिक विहिरीजवळ श्रमदानातून विजय बंधारा बांधण्यात आला. शासनाच्या “पाणी आडवा, पाणी जिरवा” या धोरणाला अनुसरून आणि मुख्यमंत्री…
‘वंदे मातरम्’ च्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक गायन
(रत्नागिरी) 'वंदे मातरम्' या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज वंदे मातरम् या गीताचे सामुहिक…
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात दीपोत्सवाची सांगता!
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशा कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी संपन्न होणाऱ्या…
रत्नागिरीतील सराफ बंधूंना ३ कोटींचा ‘चुना’; सोन्याच्या व्यवहारातून विश्वासघात; कोल्हापूरातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील सराफ बंधूंना कोल्हापूरातील सोने व्यापाऱ्याने तब्बल तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल…
आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने मिळालेल्या रुग्णवाहिकेमुळे मेघी माजी सरपंचाचे वाचले प्राण
(देवळे / प्रकाश चाळके) राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघाचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केवळ आठ दिवसांपूर्वी दाभोळे जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. या सेवेचा…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अश्विनी देवस्थळी यांना ‘पीएचडी’
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. अश्विनी माधव देवस्थळी (एम.कॉम., एम.बी.ए., सेट) यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची 'पीएचडी' पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. देवस्थळी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून आणि २००९ पासून महाविद्यालयाच्या वाणिज्य…
जैतापूर येथे नागरी संरक्षण दल प्रशिक्षण शिबिराला उत्साही प्रतिसाद
(जैतापूर / वार्ताहर) भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार आणि नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने, उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण शिबिर जैतापूर…
महिला की पुरुष? तीक्ष्ण स्मरणशक्ती कोणाची; संशोधनातून उघड झाला धक्कादायक निष्कर्ष
तीक्ष्ण स्मरणशक्ती ही कोणत्याही व्यक्तीसाठी यश आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब आहे. पण स्मरणशक्ती कमजोर झाल्यास साधी कामेसुद्धा कठीण वाटू लागतात — वस्तू कुठे ठेवल्या, कोणते काम अपूर्ण राहिले, किंवा…
भारतीय महिला संघाचा विश्वविजय! Tata Motors कडून प्रत्येक खेळाडूला भेट मिळणार नवी Tata Sierra SUV
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे.…
कोकणातील भातशेती पावसात जमीनदोस्त; आमदार भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र
(रत्नागिरी / मुंबई) राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या…

