खेडमध्ये सोनार आळी मित्र मंडळाचा शिमगोत्सव उत्साहात; ‘पुष्पा-2’ चित्ररथ ठरला आकर्षण
(खेड) शहरातील सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या सोनार आळी मित्र व महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिमगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या या शिमगोत्सवात…
केळये ग्रामपंचायतीत महिला दिन उत्साहात; जिद्द आणि सामर्थ्याचा गौरव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील केळये ग्रामपंचायतीत ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सौरभी प्रदीप पाचकुडवे होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे आयोजन…
काठी घेऊन प्रवाशांच्या अंगावर धावणारा मनोरुग्ण अखेर उपचारासाठी दाखल; ‘संपर्क युनिक फाउंडेशन’चा पुढाकार
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपासून फिरत असलेल्या एका मनोरुग्णाच्या आक्रमक वर्तनामुळे प्रवासी व स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा मनोरुग्ण अचानक कोणाच्याही अंगावर धावून जात असल्याच्या घटना…
राजापूर तालुक्यात एसटीच्या भोंगळ कारभाराविरोधात पाचल बसस्थानकावर आंदोलन; गाड्या तातडीने सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल आणि पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी एसटी महामंडळाच्या अनियमित सेवेविरोधात आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पाचल बसस्थानकावर तीव्र आंदोलन छेडले. पाचल व्यापारी संघटना, सर्वपक्षीय…
ऐन दहावीच्या परीक्षेत कोंडये-संगमेश्वर एसटी गायब; विद्यार्थ्यांचा संताप
सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा आगार प्रशासनाला धडक इशारा
भावी पिढी घडवण्यासाठी जिजाऊ, सावित्रीमाई आणि माता रमाईंचा आदर्श अंगीकारणे काळाची गरज – संतोष गमरे
(रत्नागिरी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सैतवडे गुंबद येथील लुंबिनी बुद्ध विहारात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २८ परटवणे बौद्धवाडी, स्थानिक कमिटी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीमाई फुले आणि…
इराण युद्धावर चर्चेतून तोडगा निघावा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे संसदेत निवेदन
(नवी दिल्ली) पश्चिम आशियातील संकट तसेच अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध थांबवण्यासाठी संवाद आणि कुटनीतीची गरज असून, या युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याची गरज देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी व्यक्त केली.…
चिपळुणात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(चिपळूण) तालुक्यातील मुंढे–सावंतवाडी येथे २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ऐन तरुण वयात घडलेल्या…
शिकारीप्रकरणी सात जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर तालुक्यात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शिकारीप्रकरणी सात जणांची अखेर राजापूर न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल दि. ६ मार्च २०२६ रोजी देण्यात आला. सागरी…

