“पगार-पेन्शनसाठी पैसे नाहीत तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करा”
( मुंबई ) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ देण्यासाठी निधी नसल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. “जर पेन्शनसाठी पैसे…
82% शिक्षक मातृभाषा प्रशिक्षणाविना, UNESCO अहवालातून गंभीर वास्तव उघड
(पुणे) राज्यातील तब्बल ८२ टक्के शिक्षक मातृभाषेतील अध्यापन प्रशिक्षणापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. UNESCO च्या “Language Matters: Education Status Report 2025” या ताज्या अहवालात महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेतील…
आंबडवे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
( मंडणगड ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, मातोश्री हॉस्पिटल मंडणगड आणि प्राथमिक…
जनता दरबारात १६९ अर्ज; ९०% प्रकरणे जागेवरच निकाली, उर्वरितांवर तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
(रत्नागिरी) पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘जनता दरबार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विभागांशी संबंधित एकूण १६९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे ९० टक्के अर्जांचा…
रत्नागिरीत ‘स्वॅम्प पोलीस’ गस्त उपक्रमाची सुरुवात; देशातील पहिला प्रयोग
(रत्नागिरी) नारायणमळी, कांदळवन नाचणे येथे भारतात पहिल्यांदाच प्रायोगित तत्वावर राबविण्यात येणाऱ्या 'स्वॅम्प पोलीस' (Swamp Police) गस्त उपक्रमाचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हवेत फुगे…
आंबाघाट दरोड्यातील उर्वरीत तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक
(देवरुख / सुरेश सप्रे) रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवून गाडीतून उतवत चाकुचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याप्रकरणातील फरार आरोपींपैकी…
स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९ महिन्यांत ग्राहकांची १.४३ कोटींची बचत
(रत्नागिरी/सिंधुदुर्ग) महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रणालीमुळे दिवसाच्या वेळेत वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे ते १…
जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगित
(नवी दिल्ली) देशातील आगामी जनगणनेची प्रक्रिया सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश…
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेंतर्गत कोंडअसुर्डे येथे भव्य आरोग्य शिबिर
(फुणगुस / एजाज पटेल) ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावा आणि गावाच्या उंबरठ्यावरच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाची ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम प्रभावीपणे राबवली…
खेड : ५६ वर्षीय व्यक्तीची गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या
(खेड) तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण…

