बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार; गोळप व फणसोपमधील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण
(रत्नागिरी) ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या सामाजिक…
रत्नागिरी : शिप दुरुस्ती कंपनीत कामगाराचा शॉक लागून मृत्यू; जहाजावर दुरुस्तीचे काम सुरू असताना दुर्घटना
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लि. कंपनीत काम करत असताना एका तरुण कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जहाजावरील मोटार दुरुस्तीचे काम सुरू…
कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून अभिजित पड्याळ व प्रसाद देवस्थळी यांचे भारतात आगमन; रत्नागिरीत भव्य स्वागताची तयारी
(रत्नागिरी) कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे आज सकाळी आफ्रिकेतून भारतात सुखरूप आगमन झाले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.…
खेड रजवेल मोहल्ला येथे भीषण आग; गोठा जळून खाक, २५ जनावरे होरपळून मृत्यू
( खेड ) खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज (गुरुवार 18 जून) रोजी पहाटे सुमारे 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत…
दापोली : नारगोली येथे एसटी-कार अपघात; विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवासात मोठी दुर्घटना टळली
(दापोली) दापोली तालुक्यातील नारगोली परिसरात आज (गुरुवारी) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खेड-दापोली मार्गावर एसटी बस आणि कार यांच्यात अपघात झाला. या कारमधून खेड येथील विधी महाविद्यालयात परीक्षेसाठी विद्यार्थी प्रवास…
वारंवार तक्रारी, आश्वासनांची खैरात आणि अखेर अपघात; तुरळ येथे महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर
(संगमेश्वर /प्रतिनिधी) रत्नागिरी-चिपळूण मार्गावरील तुरळ स्टॉप परिसरात महामार्गाच्या दुरवस्थेमुळे गुरुवारी पहाटे एक मोठा अपघात घडला. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे नियंत्रण सुटून कंटेनर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली…
मुंबई-गोवा महामार्गावर गाईने रस्त्यावरच दिला वासराला जन्म; प्रवाशाची तत्परता, मालकाविरोधात संताप
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे ता. राजापूर येथे बुधवार १७ जून रोजी संध्याकाळी एका हृदयस्पर्शी आणि तितक्याच चिंताजनक घटनेने प्रवाशांचे लक्ष वेधले. एका पाळीव गाईने रस्त्यावरच वासराला जन्म दिल्याची…
जनधन योजनेत ५७.९९ कोटी खाती; १५ कोटी खाती निष्क्रिय, अर्थ मंत्रालयाची RTI मधून माहिती उघड
(नवी दिल्ली) देशातील प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण ५७ कोटी ९९ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र यापैकी ४२ कोटी ८२ लाख खातीच कार्यरत…
रत्नागिरी शहराला पाणीटंचाईचा इशारा; शीळ धरणातील साठा झपाट्याने घटला, फक्त 20–25 दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक
(रत्नागिरी) रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठ्यात गेल्या आठवडाभरात मोठी घट झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. कडक ऊन आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरणातील उपयुक्त साठा झपाट्याने कमी…
बालकांना पोषणासह चविष्ट आहार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश – मंत्री आदिती तटकरे
(मुंबई) अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व…

