भोंदूबाबांविरोधात अंनिसची राज्यव्यापी मोहीम; जिल्हानिहाय यादी पोलिसांकडे सुपूर्द होणार
(मुंबई / रत्नागिरी) राज्यात भोंदूबाबा, ज्योतिषी आणि अघोरी प्रथांच्या आडून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक तसेच सामाजिक शोषण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांनी आता अधिक आक्रमक भूमिका…
तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा जंगलात आढळला मृतदेह
(दापोली) दापोली तालुक्यातील वाघिवणे परिसरातून तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर जंगलमय भागात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीर्घकाळ शोध सुरू असतानाच समोर आलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर…
युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; गणपतीपुळे स्वयंभू गणपती मंदिरात प्रसाद वेळ वाढवली; देवस्थानचा स्तुत्य उपक्रम
(रत्नागिरी) सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक भागातील हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या जेवणाची गैरसोय होत असल्याचा विचार करून गणपतीपुळे स्वयंभू गणपती मंदिरात…
रेल्वेत नोकरीचे आमिष, महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार; आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
(डोंबिवली/कल्याण) रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपीने तीन वेगवेगळी नावे वापरून महिलेला फसवल्याचे समोर आले…
LPG सिलिंडर 10 किलो होणार? सरकारने दिले स्पष्टीकरण
(नवी दिल्ली) घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वजनात बदल होणार असल्याच्या चर्चांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घेत अफवांना पूर्णविराम दिला आहे. सुजाता शर्मा यांनी सांगितले की, 14.2 किलोच्या सिलिंडरचे वजन 10 किलो…
होर्मुजमधून 92 हजार टन LPG घेऊन 2 टँकर्स भारताकडे रवाना, अजून 22 जहाजे अडकली
(नवी दिल्ली) मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुजची सामुद्रधुनी येथे अडकलेल्या भारतीय जहाजांच्या सुटकेला आता वेग आला आहे. भारताची ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून…
मच्छीमारांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारची मोठी योजना – मंत्री नितेश राणे
(मुंबई) राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली. मंत्रालय येथे मच्छीमारांच्या…
अन्न भेसळ रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय: भेसळ करणाऱ्यांना थेट मकोका लावणार – नरहरी झिरवाळ
(मुंबई) राज्यात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले की, भेसळ करणाऱ्यांविरुद्ध आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात…
श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: मृणाल जाधवचा जामीन अर्ज फेटाळला, कारागृहातच मुक्काम
(कल्याण/बदलापूर) श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या प्रकरणात मृणाल जाधव हिला मोठा धक्का बसला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने ती सध्या आधारवाडी कारागृह…
कोकण रेल्वेकडून मुंबई CSMT–मडगाव दरम्यान विशेष गाड्या जाहीर
(मुंबई/रत्नागिरी) प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून,…

