१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात ५वा क्रमांक
(राजापूर / तुषार पाचलकर) महाराष्ट्र शासनाच्या “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ५वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा…
‘मित्र’ नाट्यप्रयोगाने लक्ष्मी नारायण मंदिरातील रामनवमी उत्सवाची रंगतदार सांगता
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूणातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात मित्र हा नाट्य प्रयोग झाला. या नाट्य प्रयोगाने या मंदिरातील रामनवमी उत्सवाची सांगता झाली. श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाज…
प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची दैना; आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेनेचा ‘रस्ता रोको’ इशारा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची बिकट अवस्था आता नागरिकांच्या संयमाची मर्यादा ओलांडणारी ठरत असून, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्र्यात उतरली आहे. प्रभागातील कोकणनगर,…
आंबा-काजू विमा प्रलंबित; बँक-विमा कंपनीच्या दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त
(देवळे / प्रकाश चाळके) आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी शासनाने पीक विमा योजना राबवली आहे. मात्र, प्रत्यक्षात विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाचा विमा…
मैत्रीच्या गैरसमजातून हिंसक वाद; राजीवडा पुलाखाली तरुणाला बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील राजीवडा पुलाखाली मैत्रीच्या गैरसमजातून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली असून, एका २९ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा…
मंडणगडमध्ये पंपहाऊस फोडून ५ एचपीचा पंप चोरी; चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
(मंडणगड) तालुक्यातील शिरगाव गोमुख परिसरात पंपहाऊस फोडून ५ एचपी क्षमतेचा विद्युत पाण्याचा पंप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या…
ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीच्या नव्या इमारतीचा फलक अनावरण; रौप्य महोत्सवी वर्षात स्वप्नपूर्तीची दिशा
(दापोली) दापोली येथील “ज्ञानदीप विद्यामंदिर” या शाळेची स्थापना १२ जून २००० रोजी स्व. संतोषभाई मेहता यांनी केली. तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी ज्ञानदीपचे रोपटे रुजविले, जे आज…
संत रोहिदास महाराज जयंती वर्षानिमित्त ग्रंथ प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम
(चिपळूण) भारताच्या संत परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ म्हणून पू. संत श्री रोहिदासजी महाराज ओळखले जातात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते विशेष जाणले जातात, सुधारक संतांमध्ये ते अग्रणी होते. कवी-संत,…
1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल: PAN अनिवार्य, ITR प्रक्रिया सोपी; पगारदारांना दिलासा
एप्रिल महिन्यापासून देशातील आयकर व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम पगारदार कर्मचारी, व्यावसायिक तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. करप्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ…
राज्य सरकारचा मोठा निर्णय: 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित; 500 चौ.फुटांपर्यंत मोफत, उर्वरितासाठी 10% शुल्क
(मुंबई) मुंबई वगळता राज्यातील इतर भागांमध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वी झालेली आणि सध्या केवळ निवासासाठी वापरात असलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील शासन…

