रत्नागिरी सिव्हीलमधील पोलीस चौकी ‘अदृश्य’! ना बोर्ड, ना पाणी, ना फोन; जबाबदारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (सिव्हील) आवारातील पोलीस चौकी सध्या 'अदृश्य' अवस्थेत असून, तिची अवस्था एखाद्या अडगळीत तात्पुरत्या निवासगृहासारखी झाली आहे. ना नावाचा…
पनवेलमध्ये शेकापला खिंडार! जे.एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांचा पक्षाला रामराम; उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश
(पनवेल) अलिबागनंतर शेकापक्षाला पनवेलमध्येही मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे प्रमुख नेते जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पूत्र प्रितम म्हात्रे यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्यासोबत शेकापचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक…
महाराष्ट्रात १६ ठिकाणी पार पडणार मॉकड्रील; रत्नागिरीचाही समावेश
(नवी दिल्ली) २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना चार दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान ७…
चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
(नवी दिल्ली) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, येत्या चार आठवड्यांत निवडणुकांची अधिसूचना प्रसिद्ध करावी आणि त्यानंतर पुढील…
“पन्नाशी गाठून शिक्षणाची गाठ” लता लिंगायत यांचा प्रेरणादायी प्रवास
(संगमेश्वर / प्रतिनिधी) जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर येथील लता राजाराम लिंगायत यांनी. वयाच्या ५२व्या वर्षी…
दक्षिण आफ्रिकेतील परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व: देवरुखच्या दक्षता लिंगायतची आंतरराष्ट्रीय पातळीवर झळाळती कामगिरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील देवरुखची सुकन्या दक्षता दीपक लिंगायत हिने दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या G-20 गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठसा उमटवला आहे. तिच्या या उल्लेखनीय…
रत्नागिरीत पाण्याचे संकट गडद! तापमानवाढीमुळे जलसाठ्यांवर मोठा ताण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात तापमानाने चढा घेतल्याने पाण्याच्या टंचाईचे संकट आणखी गंभीर होत आहे. एप्रिलच्या अखेरीसच धरणांतील पाणीसाठा ४० टक्क्यांवर घसरला होता, भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षणात आले आहे.…
मिरकरवाडा परिसरात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील ऐतिहासिक भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मिरकरवाडा परिसरात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी रात्री…

