लांजात मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था; अवकाळी पावसात चिखलाचे साम्राज्य, वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त
(लांजा / प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लांजा शहरात अर्धवट अवस्थेत ठप्प झालेले दिसत असून, अवकाळी पावसाच्या आगमनाने या कामाचा बोजवारा कसा उडाला आहे, हे…
नाट्यसृष्टीत गाजलेले ‘पाकीट’ आता रत्नागिरीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील एक उल्लेखनीय नाट्यप्रयोग म्हणून नावारूपास आलेले ‘पाकीट’ हे दोन अंकी मराठी नाटक आता रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहे. ‘चारिका थिएटर्स’च्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शक श्री अभिमान अजित…
१० ते १२ मे जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह! कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
(रत्नागिरी) जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने 10 ते 12 मे रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे सकाळी 10…
राज्य सरकार ॲक्शन मोडवर; 6 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
(मुंबई) महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य प्रशासनात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या…
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धडाका; आंबा बागायतदारांची धावपळ, वीज पुरवठाही विस्कळीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून,…
लोटे येथे २५ मे रोजी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
(खेड) लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि भरत बजागे यांच्या सहकार्याने, रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २५ मे रोजी…
कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात सुरक्षा चर्चासत्र; सतर्क कर्मचाऱ्यांचा गौरव
(मुंबई) कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या…
RSS News: “देशाच्या संरक्षणासाठी…”; ‘Operation Sindoor’ वर ‘आरएसएस’ची महत्वाची प्रतिक्रिया आली समोर
(नवी दिल्ली) पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भर्तवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने तो सपशेल हाणून पाडला. भारताने ऑपरेशन…
पाकिस्तानशी लढताना घाटकोपर येथील जवान मुरली नाईक शहीद
(मुंबई) जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याशी लढताना मुंबई घाटकोपर येथील जवान मुरली नाईक यांनी वीरमरण पत्करले. त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. या हल्ल्यात भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याची दोन…
भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावाबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महत्वपूर्ण विधान
(नवी दिल्ली) भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाने जनता, राजकीय पक्ष, सशस्त्र दल आणि सरकार यांना…

