मोबाईलऐवजी टॅबवर वाचन करा; डोळ्यांचे आरोग्य जपा – डॉ. प्रदीप देशपांडे
(जाकादेवी / संतोष पवार) आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डोळ्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून डोळ्यांची काळजी घेणे काळाची गरज आहे. योग्य वेळी डोळ्यांची तपासणी करून चष्मा लागल्यास नियमित चष्मा वापरणे हे त्याहून…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाची संधी – उद्योगमंत्री उदय सामंत
(मुंबई) राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युवकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साध्य करण्यात उद्योग विभागाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. मुख्यमंत्री…
600 रुपयांच्या वादातून अॅसिड हल्ला; 8 जण जखमी, पादचारीही होरपळले
( मुंबई ) मुंबईतील मालाड पूर्व येथील पालनगर भागात धक्कादायक समोर आली असून, किरकोळ वादातून मजुरांनी एकमेकांवर अॅसिड फेकल्याने एकूण आठ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या घटनेत रस्त्याने…
167 कोटींचा विक्रम: ‘यशोदा-कृष्ण’ने मोडला भारतीय कलेतील जुना रेकॉर्ड
(मुंबई ) राजा रवी वर्मा यांचे प्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र विक्रमी 167.20 कोटी रुपयांना विकले गेले असून यामुळे भारतीय कला विश्वात आजवरची मोठी नोंद झाली आहे. मुंबईत Saffronart…
शाळांच्या नावांमध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ शब्द वापरावर निर्बंध; शासन निर्णय जारी
(मुंबई) शाळांच्या नावांमधून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘युनिव्हर्सल’, ‘वर्ल्ड’, ‘युरो’ यांसारखे आकर्षक शब्द वापरणाऱ्या शिक्षण संस्थांवर आता निर्बंध घालण्यात…
‘खोगीर भरती’ला लगाम, 1 मेपासून नवे नियम लागू
( मुंबई ) राज्य सरकारने विविध विभाग, महामंडळे आणि प्राधिकरणांमध्ये होत असलेल्या सल्लागारांच्या भरतीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयटी आणि नॉन-आयटी सल्लागारांच्या वाढत्या नियुक्त्यांना आळा घालत आता प्रत्येक…
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल; एका दिवसात 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) राज्य सरकारने सलग दुसऱ्या दिवशी मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची ही अलिकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली…
अवकाळी पावसाचा राज्यात कहर; 1.22 लाख हेक्टर पिकांचे नुकसान, 20 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
(मुंबई) अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून, तब्बल 1 लाख 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत रबी पिके, कांदा,…
मुस्लिम आरक्षण वाद पुन्हा ऐरणीवर: राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका; याचिकेवर सुनावणी तहकूब
(मुंबई) राज्यातील मुस्लिम समाजासाठी जाहीर करण्यात आलेल्या 5 टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन आणि राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालय समोर राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेत, संबंधित…
तहसीलदारांविषयी संभ्रम निर्माण केल्याचा ठपका; परशुराम कदमांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून तहसील प्रशासनाच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा तसेच स्वतःची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम…

