राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
(मुंबई) राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल,…
कुंभारखाणी (बु) येथील अंगणवाडी मदतनीस पदावर नियमबाह्य नियुक्ती? ग्रामस्थाची तक्रार; चौकशीची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यातील कुंभारखाणी (बु) येथे एका अंगणवाडीत मदतनीस पदावर एका महिलेची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत ग्रामस्थ प्रतीक सुर्वे यांनी बालविकास प्रकल्प…
शेतात काम करताना सर्पदंश; डेरवणमध्ये उपचारादरम्यान युवकाचा अंत
(दापोली) शेतीचे काम करत असताना सर्पदंश झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपक लक्ष्मण पवार (वय ३४, रा. कुडावळे आदिवासीवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी)…
भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न: साचलेला गाळ, अडकलेल्या आशा; मच्छीमारांची नौका दिशाहीनच राहणार?
मच्छीमारांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?
जिल्हा परिषद परिसरात पार्किंगला शिस्तीची चौकट; गाड्यांची रांगबद्ध मांडणी, शिस्तीचे सकारात्मक उदाहरण!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिस्त ही थोपटून लादण्याची बाब नसून ती स्वभावातून येते, याचे मूर्तिमंत उदाहरण जिल्हा परिषद परिसरात पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ना ट्रॅफिक पोलीसांची उपस्थिती, ना कुणी खास…
ज्ञानदीपची विद्यार्थिनी शर्ली खेडेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
(खेड / प्रतिनिधी) तालुक्यातील भडगाव येथील कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी शर्ली शैलेश खेडेकर हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये ती…
जिल्हा परिषदेतील बदल्यांचा झंझावात; ‘मिनी मंत्रालयात’ नवे अधिकारी सज्ज
(रत्नागिरी / प्रतिनिधी) "मिनी मंत्रालय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या खातेप्रमुखांच्या बदल्यांची मालिका सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात मोठे फेरबदल होत असून, नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे विभागांमध्ये नवसंजीवनी…
औष्णिक प्रकल्पांच्या नियमांमध्ये शिथिलता; पर्यावरणतज्ज्ञांकडून तीव्र चिंता
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांवरील प्रदूषण नियंत्रण नियमांमध्ये मोठा बदल करत उत्सर्जन मर्यादांमध्ये शिथिलता आणली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,…
‘पवित्र पोर्टल’ शिक्षक भरतीसंदर्भात सरकारचे स्पष्टीकरण!
(मुंबई) राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात विधानपरिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी पवित्र पोर्टल बंद करण्याची मागणी करत लक्षवेधी सूचना सादर केली. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी…
राज्यात दुबार पेरणीचं संकट गहिरं; हवामान विभागाचा नवा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा
(मुंबई) राज्यात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीला दमदार हजेरी लावली असली, तरी नंतर पावसाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मे महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसानंतर जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात…

