सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन – शिरगाव येथे कार्यशाळा संपन्न
(रत्नागिरी) मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे “सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन १० सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून…
ग्राहक कायदा पदव्युत्तर पदविकेत देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या इंदुमती मलुष्टे यांचा गौरव
(रत्नागिरी) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे यांनी ग्राहक कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना…
१३ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत : ट्रॅफिक चालानवर ७०% पर्यंत सूट मिळवण्याची सुवर्णसंधी!
(मुंबई) १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाणार आहे. या दिवशी वाहनधारकांना प्रलंबित ट्रॅफिक चालानवर पूर्ण माफी किंवा ७०% पर्यंत सूट मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सकाळी…
प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पत्नीनेच घरात केली चोरी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघड
(मुंबई) प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी पैशांची गरज असल्याने एका महिलेने स्वतःच्या घरातच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उर्मिला रमेश हलदिवे (राहणार गोरेगाव, संतोषनगर) हिला पोलिसांनी अटक…
“No PUC, No Fuel” वैध प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय वाहनांना इंधन बंद
(मुंबई) प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार आता राज्यातील प्रत्येक वाहनाकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC)…
शिक्षक भरती घोटाळा : शिक्षण उपसंचालकांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
(नाशिक) राज्यभर गाजत असलेल्या मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाशिकचे जिल्हा परिषद शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे आणि कार्यालयीन अधीक्षक…
ओबीसींवर अन्याय होणार नाही, वंशावळ जुळल्यानंतरच कुणबी दाखला; चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
(मुंबई) ओबीसी समाजात अन्याय होईल, अशी भीती व्यक्त होत असली तरी तसे काही होणार नाही, असे महसूलमंत्री आणि ओबीसी विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कुणबी दाखले…
एमपीएससी निकालात उघड झाले आरक्षणाचे गणित : मराठा समाज ईडब्ल्यूएसमधून बाहेर
कमी कट-ऑफमुळे ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना मोठा फायदा
सागरी महामंडळाच्या प्रकल्पांना परवानग्यांसाठी विविध विभागांशी समन्वय साधावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
(मुंबई) महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या…
साताऱ्यातील 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : बोधचिन्हाचे अनावरण, 1 कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा
(पुणे) सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी त्यांनी संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त 1…

