‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर
नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार
देवरुख येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर दिपक हळबे यांचे हृदयविकाराने निधन
(देवरूख / वार्ताहर) देवरूख (सह्याद्रीनगर) येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर दिपक हळबे (वय ५९) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून ते घरी होते. दुपारी अचानक…
कोकणात पावसाळ्यापूर्वी साकव दुरुस्तीचे आदेश – डॉ. योगेश कदम यांचे निर्देश
(मुंबई / प्रतिनिधी) कोकण विभागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने नदी-नाल्यांना पूर येतो आणि अनेक गावांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी…
पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली!
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा ‘मेलच मिळाला नाही’ असा हास्यास्पद दावा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब व पोदार स्कूलचा पर्यावरणपूरक उपक्रम
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि पोडार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात…
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेएसडब्ल्यूकडून स्वच्छता मोहीम!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज, गुरुवारी (५ जून) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम…
राज्यस्तरीय महाराष्ट्र ज्ञानपीठ परीक्षेत आगाशे विद्यामंदिरचे तीन विद्यार्थी प्रथम
( रत्नागिरी ) महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरच्या तीन विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता पहिलीमधील मल्हार अलंकार साळवी याने राज्यात प्रथम, इयत्ता दुसरीतील…
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षणा दरम्यान जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
(दापोली) जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे नियोजन श्री मंगल कार्यालय, दापोली या ठिकाणी दिनांक २ ते ५ जून या दरम्यान आयोजित करण्यात आले…
अपयश पचवणं कठीण आहे तर यश टिकवणं महाकठीण काम : प्रा प्रभात कोकजे
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) हार आणि जित ही होतच असते.यश अपयश या दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.कारण अपयश पचवणं कठीण आहेच पण यश…
विद्यार्थी सजग होण्यासाठी वाचनाची गोडी लावणे आवश्यक : एस. आर. जोपळे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम त्यांना वाचनाची आवड लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे विद्यार्थी अधिक चौकस - जिज्ञासू बनतात, असे प्रतिपादन स. रा. देसाई अध्यापक विदयालयाचे…

