‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण; मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य समूहगान
(मुंबई) देशप्रेमाचे प्रतीक ठरलेले ‘वंदे मातरम्’ गीत आपल्या १५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज, शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री…
वयानुसार टक्केवारी वाढविण्याची मागणी; राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची अधिकाऱ्यांशी चर्चा
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, पाली येथे दिव्यांग बांधवांसाठी गुरुवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय…
शिक्षकांच्या सातव्या टप्प्यातील बदल्या वादाच्या भोवऱ्यात
८९ शिक्षकांवर सेवा खंडित होण्याची शक्यता; स्थगिती आदेशावरून प्रशासनात गोंधळ
पाच महिन्यांपासून रेशनदुकानदारांचे कमिशन थकले; सणासुदीत आर्थिक कोंडी, शासनाचे दुर्लक्ष?
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांना मागील पाच महिन्यांपासूनचे कमिशन न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवाळीचा सण ओसरून गेला, तरीही शासनाकडून देयके न मिळाल्याने दुकानदार उपजीविकेच्या संकटात…
वारकरी गुरुकुल प्रकरणातील दोघांना जामीन; खेड न्यायालयाचा निर्णय
(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी) लोटे येथील वारकरी गुरुकुल प्रकरणात दाखल झालेल्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांना खेड न्यायालयाने गुरुवारी (दि. ६) जामीन मंजूर केला.…
जिल्हा बँकेची भरतीप्रक्रिया रद्द; स्थानिकांना ७० टक्के प्राधान्य देण्याचे शासनाचे आदेश
आता स्थानिकांना नोकरी देता की जाता?, संदीप सावंतांचा थेट सवाल
सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात! रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू; आंदोलनामुळे विस्कळीत वाहतूक
(मुंबई) मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या चार प्रवाशांना अंबरनाथ फास्ट लोकलने जोरदार धडक दिली, यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला…
देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमासाठी यासिन खतीब यांचा मदतीचा हात
(देवळे / प्रकाश चाळके) मावशी हळबे यांनी स्थापन केलेल्या देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमात सध्या १७ मुली शिक्षणाबरोबरच आत्मभान आणि स्वावलंबनाचे धडे गिरवत आहेत. या मुलींसाठी समाजातील अनेक दातृत्ववान व्यक्ती वेळोवेळी…
“अभिनयाची बीजं आता समाजकारणातही रुजली” — डॉ. सागर देशपांडे; चिपळूण येथे अभिनय कार्यशाळेचा यशस्वी समारोप
( चिपळूण ) चिपळूणमध्ये १९९५ साली नाट्य संमेलनाच्या निमित्ताने रुजलेले नाटकाचे बीज आज एक समृद्ध वृक्ष बनले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि भूमिकेतील बदल या कलांचा वापर आज राजकारण आणि समाजकारणातही…
रत्नागिरीत कंत्राटदाराची पत्नी दोन मुलांसह नापत्ता; पोलीस स्थानकात नोंद
(रत्नागिरी) टिके, भातडेवाडी ( मुळ विजापूर) येथे राहणारे कंत्राटदार प्रकाश रूपसिंग राठोड (वय ३८) यांनी त्यांची पत्नी दोन मुलांसह ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी घरातून नापत्ता झाल्याबाबत नोंद पोलीस ठाण्यात केली…

