स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यंत्रणेवरील विश्वास व जनमानसातील प्रतिमा याचे प्रतिबिंब ठरलेला ठेवोत्सव- ॲड. दीपक पटवर्धन
महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित
दापोली : भावानेच भावाचा घेतला जीव; उन्हवरेतील थरारक घटना जिल्ह्यात खळबळ
( दापोली ) दापोली तालुक्यात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली असून, उन्हवरे येथील बौद्धवाडी परिसरात एका भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या हल्ल्यात विनोद…
संगमेश्वरमध्ये ठेकेदाराचा बेजबाबदारपणा शिगेला; नागरिकांच्या जिवाशी सुरू आहे खेळ! पोलिसांच्या आदेशालाकडेही पाठ
दगड-मातीने भरलेले डंपर भरधाव; रस्त्यावर उडणाऱ्या दगडांमुळे पत्रकार जखमी
आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी दुर्घटना: ओसवालनगरातील चौघांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे सागरी मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी आज (शनिवारी) सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघे जण त्यामध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून त्यांचा…
ग्रामपंचायत धामणसेंला ‘प्रधानमंत्री आवास योजना’त तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान!
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महाआवास योजना (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना) सन २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव…
राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे; सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी…
चिखलगावमध्ये कृषीकन्यांतर्फ प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रात्यक्षिक
(दापोली) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या दापोली कृषी महाविदयालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत चिखलगाव येथे १७ जुलै रोजी, बचतगटातील महिलांना सहयाद्री गटातर्फे दूध आणि फळांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक…
जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने वर्षा सहलीचे आयोजन
(रत्नागिरी) फोटोग्राफर बंधूंना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कामातून विश्रांती मिळावी, मानसिक ताजेपणा व्हावा, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावे.एकमेकांशी स्नेह वृद्धिंगत व्हावेत, व्यावसायिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, सृजन शिलतेला चालना मिळावी, टिम…
दुसरी आयटीआय गुणवत्ता यादी जाहीर; ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
(मुंबई) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ४९ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांपैकी किती जण प्रत्यक्ष प्रवेश…
मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल पुलाजवळ एस.टी. व मिनीबसची भीषण धडक; एस.टी. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(संगमेश्वर) तालुक्यातील ओझरखोल पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (१७ जुलै) संध्याकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास एस.टी. बस आणि मिनीबसमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत सुमारे २० प्रवासी जखमी झाले. रस्त्यावरील अपुऱ्या कामामुळे…

