जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात स्थापन होणार; निर्यात सुविधा, थेट विक्री व आधुनिक बाजार व्यवस्थेने शेतकऱ्यांना मोठा लाभ
(अहिल्यानगर) राज्यातील शेतकऱ्यांना थेट विक्री आणि निर्यातीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. या उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांचा माल सहजपणे बाजारपेठेत पोहोचेल,…
राज्यात 15,631 पोलीस पदांसाठी भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी, शासनाचा मोठा निर्णय
(मुंबई) राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील एकूण 15,631 रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली असून, या भरती प्रक्रियेसाठी गृह विभागाने शासन निर्णय जारी…
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅन समोरासमोर धडकल्या; विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू, आठ जखमी
(नागपूर) मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताने नागपूर शहर हादरले. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल व्हॅन समोरून येणाऱ्या स्कूल बसवर धडकली. या अपघातात 15 वर्षीय विद्यार्थिनी सानवी खोब्रागडे आणि व्हॅनचालक हृतिक…
गणेशोत्सव काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संगमेश्वर पोलिसांचे व्यापारी संघाकडून आभार
( संगमेश्वर ) संगमेश्वर व्यापारी संघातर्फे संगमेश्वर पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन, कायदा व सुव्यवस्थेची उत्तम…
बालकलावंत सांगणार छत्रपती शिवरायांची गाथा: बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम; राज्यभरातील बालकलावंतांचे सादरीकरण
( मुंबई / गणेश तळेकर ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची गाथेचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष…
किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) पावस एस.टी. स्थानक परिसरात किरकोळ वादातून रिक्षा चालकावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. 'तू माझ्याकडे रागाने का बघतोस?' एवढ्याशा कारणावरून झालेल्या या…
खेडमध्ये खंडणीसाठी तरुणाचे अपहरण? रसाळगड फाटा परिसरात बोलेरोमधून तरुणाला जबरदस्ती उचलले
(खेड /प्रतिनिधी) खेड तालुक्यातील रसाळगड फाटा परिसरात पैशांच्या वादातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण…
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरीतील त्या थकीत कर्जदारांविरोधात बँकेने सुरू केलेली कारवाई योग्यच – अध्यक्ष संजय आगेले व सीईओ शेखरकुमार अहिरे
(राजापूर) राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील त्या थकित कर्जदारांविरोधात कर्ज वसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे…
केळशीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ल्यात उरुस उत्सवादरम्यान दोन्ही गटांमध्ये भांडण व तुंबळ हाणामारी घडली. या भांडणात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली असून, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल…

