रत्नागिरी पोलिसांकडून ६५ गुन्ह्यांतील १८१ किलो ड्रग्ज जाळून खाक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थविरोधी कारवाईत महत्त्वाचे पाऊल उचलत एन.डी.पी.एस. कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या विविध अंमली पदार्थांचा रांजणगाव (पुणे) येथील अधिकृत प्रकल्पात नाश केला.…
१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका: ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता
(मुंबई) राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांपैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत पूर्ण केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील “मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या…
येरवडा कारागृहात असलेल्या भाजप माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन
(पुणे) ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते…
दापोली: मांदिवली–चिंचघर रस्त्यावर ओव्हरलोड डंपरचा अपघात
( दापोली ) दापोली तालुक्यातील मांदिवली–चिंचघर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ओव्हरलोड डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षा…
महापालिका निवडणूक 2025: बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार याद्या शेवटच्या क्षणी; सर्व पक्षांची सावध खेळी
( मुंबई ) महापालिका निवडणुकीतील युती आणि आघाड्यांमुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, नाराजी…
तेजस्वी घोसाळकरांच्या प्रचारात वाद: दिवंगत अभिषेक घोसाळकरांच्या फोटोवर शिवसेना UBTचा आक्षेप
( मुंबई ) ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रचारामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचार…
कोंबडी आधी की अंडे? शास्त्रज्ञांनी सोडवले कोडे
(लंडन / वृत्तसंस्था) कोंबडी आधी की अंडे, हा शतकानुशतके चर्चेत असलेला प्रश्न आता विज्ञानाने सोडवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यूकेमधील शेफील्ड आणि वॉरविक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोंबडी आधी…
पद्म पुरस्कार उपाधी नाहीत; नावाअगोदर वापर बेकायदेशीर : मुंबई उच्च न्यायालय
( मुंबई ) पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून उपाधी नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने…
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील अर्णव महर्षीला विज्ञान-तंत्रज्ञानातील राष्ट्रीय गौरव
( नवी दिल्ली ) वीर बालदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात…
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय: साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त 3 टायर एसी डबा
(मुंबई) कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या आणि तिकिटांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तिरुनेलवेली–दादर–तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त डबा…

