दुर्मीळ चौसिंगा हरणाची शिकार; मांसाची वाटणी करताना 4 शिकारी रंगेहाथ अटकेत
(पुणे) पुणे जिल्ह्यातील राजगड, पानशेत तसेच पश्चिम हवेली–सिंहगड या डोंगराळ व वनसंपन्न परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. पानशेत रस्त्यालगत असलेल्या राजगड तालुक्यातील ओसाडे परिसरात दुर्मीळ चौसिंगा…
10वी-12वीच्या 3 मार्चच्या परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2025-26 शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. CBSE च्या अधिकृत सूचनेनुसार, 3 मार्च 2026 रोजी नियोजित असलेल्या…
८ व्या वेतन आयोगाला मंजुरी; मात्र कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी किती वाट पाहावी लागणार?
( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने बहुप्रतिक्षित ८ व्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली असून या आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे…
राज्यातील शिक्षक भरती आता ‘पवित्र’ पोर्टलऐवजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत; परिपत्रक जारी
( पुणे ) महाराष्ट्रात सन २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत राबवली जाणारी शिक्षक भरती प्रक्रिया आता बदलण्यात आली असून, यापुढील काळात ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा…
अश्लील कंटेंटवर केंद्र सरकारचा दणका! फेसबुक, इन्स्टाग्राम, X ला इशारा…
( नवी दिल्ली ) सोशल मीडियावर वाढत चाललेल्या अश्लील, आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर मजकुरावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना…
महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीप्ती शर्माचा सर्वाधिक विकेट्सचा विश्वविक्रम
( तिरुवनंतपूरम ) आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत नंबर वन गोलंदाज ठरल्यानंतर दीप्ती शर्माने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनण्याचा…
भारतीय महिला संघाचा दमदार शेवट! पाचव्या टी-20 मध्ये श्रीलंकेवर १५ धावांनी विजय; ५-० ने क्लीन स्वीप
( तिरुवनंतपुरम ) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ वर्षाचा दणदणीत शेवट केला आहे. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवत…
राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना’; अपघात रोखण्यासाठी जनजागृती अभियान
( मुंबई ) राज्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना’ साजरा केला…
भडकंबा येथे साने गुरुजी यांची १२६ वी जयंती साजरी
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथे साने गुरुजी सेवा मंडळाच्या वतीने साने गुरुजींची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. गेली अनेक वर्षे जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण डिसेंबर महिन्यात…
नववर्षाच्या स्वागतासाठी आजिवली येथे प्रथमच भव्य ‘कलगी-तुरा’ (जाकडी नृत्य) स्पर्धांचे आयोजन
( राजापूर ) नववर्षाच्या स्वागतासाठी एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने जामदाखोरे परिसरात प्रथमच भव्य कलगी-तुरा म्हणजेच पारंपरिक जाकडी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दिनांक…

