सामाजिक उपक्रमांसाठी अंतरा फाउंडेशनचा शुभारंभ; महिला सक्षमीकरणावर भर
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आपण समाजासाठी आपल्या परीने हातभार लागावा म्हणून, तसेच समाजासाठी पारदर्शक पद्धतीने लोकोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने सौ. नुपुरा उन्मेष मुळ्ये यांनी अंतरा फाउंडेशन रत्नागिरी या सेवाभावी संस्थेची…
नवरात्र विशेष : संगमेश्वर येथे महिला सफाई कर्मचार्यांचा सन्मान; आदर्श कार्यासाठी आवश्यक साहित्य वाटप
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) स्त्री ही जन्मदाता, पालनहार, मार्गदर्शक आणि प्रेरणेचा स्रोत आहे. ती संकटात अधिक खंबीरपणे उभी राहते आणि आपल्या सामर्थ्याने समाजाला मार्गदर्शन करते. यंदाच्या उत्सवात स्त्रीच्या धैर्याचा, शौर्याचा,…
संगमेश्वरमध्ये सामाजिक कार्यासाठी फेपडे बांधव “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील मानस कोंड येथील श्रीराम-हनुमान ग्रामस्थ मंडळाचे सचिव व कारभारी श्री. गणुजी हिरु फेपडे आणि मुंबई मंडळाचे सचिव श्री. भिकाजी हिरु फेपडे यांचा मध्यविभाग ग्रामस्थ…
नवरात्र उत्सवात मीठगवाणे येथे ‘नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू’ कार्यक्रम उत्साहात
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील मीठगवाणे येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील महिलांची एकजूट अधोरेखित करणारा “नारीशक्ती सन्मान व हळदीकुंकू” हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात…
जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे उभारलेला धोक्याची सूचना देणारा टॉवर निष्क्रिय!
टॉवर साखरी-नाटे डुंगेरी भागात हलविल्याशिवाय उपयोग नाही; मच्छीमारांची ठाम भूमिका
साखरी-नाटे बंदरात गाळसंचयाचा प्रश्न गंभीर; मच्छीमारांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे बंदर हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी बंदर मानले जाते. या बंदरावर दररोज शेकडो लहान-मोठ्या बोटी आणि लाँचेस अरबी समुद्रात जाऊन मासेमारी करून…
युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडेचा इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेतील शानदार कामगिरीबद्दल सत्कार
(रत्नागिरी) रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या भक्कम कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी कौतुक केले. अशा टॅलेंटेड…
विजयादशमीच्या दिवशी बिबट्याचे सीमोल्लंघन! भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबत आख्यान’ चिपळूणमध्ये दाखल!
(रत्नागिरी) भारताच्या नाट्यपरंपरेत मैलाचा दगड ठरलेले, देशातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले 'संगीत बिबत आख्यान' हे धमाल विनोदी नाटक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा…
सणासुदीच्या काळात नारळाचे दर विक्रमी; भाव पन्नाशीपार
(रत्नागिरी) नारळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातच सध्या नारळाच्या भावांनी अक्षरशः विक्रमी मजल मारली आहे. स्थानिक बाजारपेठेत दर प्रति नारळ ५० रुपये किंवा त्याहून अधिक झाले आहे. या अभूतपूर्व वाढीमुळे…
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक: सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ; मुख्यालय सोडू नये – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक रविवारी पालकमंत्री डाॕ सामंत यांनी घेतली.…

