झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू : झाडाखाली बसून छोट्या गावातून उभं केलं WhatsApp ला टक्कर देणारं ‘अरताई’ अॅप
(मुंबई) अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय IT कंपन्यांना बसला असतानाच भारतात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूतील एका छोट्या गावात झाडाखाली बसून झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी WhatsApp आणि…
‘आयएमडीबी’च्या २५ वर्षांच्या अहवालात दीपिका पदुकोण अव्वल; शाहरुख दुसऱ्या, ऐश्वर्या तिसऱ्या स्थानी
(मुंबई) इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मागील २५ वर्षांच्या रँकिंगवर एक विशेष अहवाल जारी केला आहे. यात २००० ते २०२५ या कालावधीतले लोकप्रिय चित्रपट तसेच गेल्या दशकात सर्वाधिक…
हातखंबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची तालुका क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
(रत्नागिरी) हातखंबा येथील गुरूवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यालय व श्रीकांत ऊर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज पार पडलेल्या स्पर्धेत विविध क्रीडा…
रत्नागिरी आगाराचा बेजबाबदार कारभार : प्रवाशी पावणे दोन तास ताटकळले, महिलांचा संताप
(रत्नागिरी / वार्ताहर) आज (मंगळवार, ३० सप्टेंबर) रोजी रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता सुटणारी रत्नागिरी–आंबोळगड बस पावणे दोन तास उशिरा सुटली. या…
जामिनावर सुटलेल्या आरोपीची जीवनयात्रा उपचारादरम्यान संपली
( रत्नागिरी/प्रतिनिधी ) जयगड येथील बहुचर्चित सीताराम वीर खून प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ दर्शन शांताराम पाटील (५७) यांचे मुंबईतील जेजे रुग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वीच गंभीर आजारामुळे त्यांना…
शशिकांत नाचणेकर यांच्या निधनाने करेल गाव शोकाकुल
(राजापूर / राजू सागवेकर) करेल ग्रामविकास मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते, समाजहितासाठी नेहमी तत्पर असणारे, मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे कै.श्री. शशिकांत गणपत नाचणेकर (वय 54 वर्षे) यांचे आज दि. 30/09/2025 रोजी सायंकाळी…
मनोरमा मांजरीचा विक्रम : साडेचार वर्षांत ६५ पिलांना जन्म!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) साखरपा (ता. संगमेश्वर) येथील भंडारवाडीतील डॉ. सचिन काळगुडे व डॉ. शुभांगी काळगुडे यांच्या लाडक्या पाळीव मांजरी ‘मनोरमा’ने तब्बल साडेचार वर्षांत १४ वेळा ६५ पिल्लांना जन्म दिला आहे.…
दसऱ्याच्या ५ मेळाव्यांनी रंगणार राज्याचे राजकारण
(मुंबई) महाराष्ट्रात दरवर्षी दसऱ्याचा मेळावा फक्त सणाचा सोहळा नसून, राजकारणाला कलाटणी देणारा मंच म्हणून ओळखला जातो. या दिवशी विविध पक्ष आणि नेते राज्यातील राजकीय रणनीती ठरवतात. उद्धव ठाकरे यांचा दसरा…
दिवाळीत महागाईचा फटका: एसटीच्या तिकिटात १०% वाढ
(मुंबई) सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आधीच पावसामुळे आणि इतर महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता एसटीच्या तिकिट दरवाढीचा झटका बसणार आहे. सरकारने दिवाळीसाठी एसटीच्या तिकिटांमध्ये १०% वाढ करण्याचा…
आता इलेक्ट्रिक गाड्यांचाही येणार आवाज; एव्हीएएस सिस्टिम बंधनकारक
(नवी दिल्ली) इलेक्ट्रिक वाहनांना (EV) पादचारी व रस्त्यावरील इतर लोकांसाठी अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑकस्टिक व्हेईकल…

