मतदानाला अवघे दोन दिवस; जिल्हा परिषदेसाठी अभ्यासू, कायद्याची जाण असलेले लोकप्रतिनिधी निवडण्याचे आवाहन
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची प्रमुख संस्था असून तिला जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले…
नवभारत छात्रालय येथे काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे दापोली येथे काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण…
भरधाव दुचाकीवरून ट्रीपलसीट; कुत्रा आडवा आल्याने भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी–पावस मार्गावरील फणसोप हायस्कूलच्या मागील बायपास रस्त्यावर रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. भरधाव…
क्रिप्टो करन्सीमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; रत्नागिरीतील तरुणाची ३६.६४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
(रत्नागिरी) रत्नागिरीमध्ये क्रिप्टो करन्सीमधून कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवरील…
रत्नागिरी: सांडेलावगण येथे ३६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण (वाकणवाडी) परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस…
रत्नागिरीतून पहिली हापूस पेटी पुणे बाजारात दाखल; ३ डझनांच्या पेटीला उच्चांक दर
(रत्नागिरी) २०२६ च्या हंगामातील रत्नागिरीतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे बाजारात दाखल झाली असून, या पहिल्याच विक्रीत ३ डझन हापूस आंब्यांच्या पेटीला तब्बल १२ हजार रुपये दर मिळाला आहे. यामुळे…
मुलांमधील डिजिटल व्यसन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; तज्ज्ञांची उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन होणार
(मुंबई) स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांमध्ये डिजिटल व्यसनाची समस्या झपाट्याने वाढत असून, याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ठोस…
लाडकी बहीण योजना : ई-केवायसी अडथळ्यामुळे थकलेले ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकत्र मिळणार
(मुंबई) राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे थांबलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने…
टीईटी निकाल जाहीर: ११.२८ टक्के उत्तीर्ण; चार लाख भावी शिक्षक नापास
(पुणे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मंगळवारी (३ फेब्रुवारी) शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालात अत्यंत निराशाजनक चित्र समोर आले असून तब्बल ४ लाख ४६ हजार ७३०…
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख जमिनीवर घासले, डीजीसीए चौकशी सुरू
(मुंबई) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी एक थरकाप उडवणारी घटना घडली. विमानतळावर जमिनीवर हालचाल सुरू असताना एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना घासले. सुदैवाने या…

