महायुतीशी कोठेही युती नाही; विचारांची लढाई लढणार – हर्षवर्धन सपकाळ
(मुंबई) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेस ही सत्तेसाठी नव्हे, तर विचारांसाठी लढणारी पक्षसंस्था आहे. इंडिया आघाडीतील आणि इतर समविचारी पक्षांशी चर्चेला आम्ही…
दिल्ली बॉम्बस्फोटात तुर्की धागा; एनआयएचा तपास वेगात, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक
अयोध्या-काशी होते निशाण्यावर
राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली असून, त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल – जनरल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिभा वराळे…
विश्लेषणाने आत्मपरीक्षण होते : गणेश मंडलीक
(दापोली) कोणत्याही कार्याचे विश्लेषण केल्याने आत्मपरीक्षण होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असे मत पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी व्यक्त केले. एन. के. वराडकर व बेलोसे महाविद्यालय दापोली…
‘कोकण विजय 26’ नौका भ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड शाळेत एनसीसी तर्फे जनजागृती उपक्रम
(रत्नागिरी) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कोकण विजय 26’ सागरी नौका भ्रमण मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा पूर्णगड क्रमांक १ (ता. जि. रत्नागिरी) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
नापता व्यक्तिंविषयी पोलिसांचे निवेदन
(रत्नागिरी) जिल्ह्यातील विविध भागांतून काही व्यक्ती नापत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. या सर्वांचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून नागरिकांना खालील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या…
रायपाटण येथून ५० वर्षीय प्रौढ बेपत्ता; आत्महत्येचा इशारा देत घरातून निघून गेल्याने खळबळ
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथील ५० वर्षीय गणेश दत्ताराम पांचाळ हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांनी आत्महत्येचा इशारा देत घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली…
वरवडेत तरुण विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे एका तरुण विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली…
रक्ताची तातडीची गरज: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीला रक्तटंचाईचा गंभीर सामना
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसमोर रक्तटंचाईचे संकट उभे राहिले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन करून गरज भागवली जात…
राज्यात वाढली थंडी; तापमानात सातत्याने घट, पहाटे गुलाबी गारवा
(मुंबई) राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून, तापमानात सातत्याने घट होत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात निरभ्र आकाश आणि गुलाबी थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील…

