कोकणातील उद्योग धोरणावर प्रश्नचिन्ह; काजू बाजार, मत्स्य विद्यापीठ व अणुऊर्जा प्रकल्पांवरून ‘कोकणची कैफियत’ परिसंवादाची तयारी
(मुंबई) कोकणात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही उद्योग व शासकीय प्रकल्पांचे विकेंद्रीकरण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम उद्या शनिवार…
बंद कारमध्ये महिला आणि कार चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह; 3 वर्षांच्या मुलाच्या जबाबाने तपासाला नवं वळण
(बदलापूर) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात धक्कादायक दुहेरी हत्या प्रकरण समोर आले असून जुवेली गावाजवळ बंद कारमध्ये एका महिला आणि ओला चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्याही…
RBI ची मोठी कारवाई! एकाचवेळी 135 NBFC कंपन्यांचे परवाने रद्द; फायनान्स क्षेत्रात खळबळ
(मुंबई) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 135 एनबीएफसी (NBFC) कंपन्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या निर्णयामुळे देशातील फायनान्स क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून…
गंगापूर धरणात बुडून तीन अल्पवयीन मुलांसह विवाहित महिलेचा मृत्यू
(नाशिक) गंगापूर धरण परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांसह एका विवाहित महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरासह सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण…
ODI World Cup 2027 : रोहित-विराट पुन्हा मैदानात! १४ संघ, सुपर सिक्स फॉरमॅट आणि ५४ सामन्यांचा महासंग्राम
(मुंबई) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027…
श्री क्षेत्र टेरव येथे १७ जूनला भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा
(चिपळूण) रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा बुधवार, १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मृग नक्षत्रात भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या…
पावसाची चाहूल देणारा ‘मिरग’ किडा; कोकणच्या मातीतला निसर्गाचा जिवंत संदेशवाहक
(संगमेश्वर / एजाज पटेल) निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक मानला जाणारा मखमली ‘मिरग’ किडा सध्या कोकणातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्याची चाहूल लागण्याच्या काळात जमिनीतून बाहेर येणारा…
बालमजुर ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई; १ वर्षाची कैद आणि २० हजारांपर्यंत दंड
(रत्नागिरी) १२जून रोजी जगभर ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ पाळला जात असताना महाराष्ट्र शासनाने ‘बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बालमजुरी ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचे संपूर्ण निर्मूलन…
खोट्या उत्पन्न दाखल्यावर घरकुल मंजूर; ग्रामपंचायतीतील माजी शिपायाविरुद्ध गुन्हा
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी खोटा उत्पन्न दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा…
वनार्टीच्या VJNT जागावाटपावर प्रश्नचिन्ह; परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकरांची मागणी
(रत्नागिरी / वैभव पवार) वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत दिनांक ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमध्ये VJNT प्रवर्गातील जागांचे उपवर्गनिहाय वाटप महाराष्ट्र…

