भावी पिढी घडवण्यासाठी जिजाऊ, सावित्रीमाई आणि माता रमाईंचा आदर्श अंगीकारणे काळाची गरज – संतोष गमरे
(रत्नागिरी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सैतवडे गुंबद येथील लुंबिनी बुद्ध विहारात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २८ परटवणे बौद्धवाडी, स्थानिक कमिटी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीमाई फुले आणि…
इराण युद्धावर चर्चेतून तोडगा निघावा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे संसदेत निवेदन
(नवी दिल्ली) पश्चिम आशियातील संकट तसेच अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध थांबवण्यासाठी संवाद आणि कुटनीतीची गरज असून, या युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याची गरज देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी व्यक्त केली.…
चिपळुणात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
(चिपळूण) तालुक्यातील मुंढे–सावंतवाडी येथे २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ऐन तरुण वयात घडलेल्या…
शिकारीप्रकरणी सात जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर तालुक्यात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शिकारीप्रकरणी सात जणांची अखेर राजापूर न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल दि. ६ मार्च २०२६ रोजी देण्यात आला. सागरी…
तिसरे जागतिक महायुद्ध झाले तर 5 अब्ज लोकांचा मृत्यू? ‘न्यूक्लिअर विंटर’मुळे 10 वर्ष अंधार; फक्त 2 देश वाचू शकतात
तिसरे जागतिक महायुद्ध झाले आणि त्यात मोठ्या प्रमाणावर परमाणु शस्त्रांचा वापर झाला, तर त्याचे परिणाम संपूर्ण मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकतात. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार अशा युद्धानंतर ‘न्यूक्लिअर विंटर’ म्हणजेच दीर्घकाळ टिकणारे परमाणु…
वन विभागाच्या NOC नियमांमध्ये मोठा बदल; आता जमीन व्यवहार आणि गृहप्रकल्पांसाठी मंजुरी थेट शासनाकडून
( मुंबई ) राज्यातील सरकारी तसेच खासगी जमिनींच्या खरेदी-विक्रीसह मोठ्या गृहप्रकल्पांसाठी लागणाऱ्या वन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्रांबाबत (NOC) राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता वन विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना परस्पर…
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदार यांचा मुलगा सुरक्षित परतणार; कुवेतहून रियाधमार्गे मुंबईकडे परतीचा प्रवास
(मुंबई) अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले असून त्यात मराठी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, मराठी…
अंबरनाथ MIDC मध्ये भीषण आग; केमिकल कंपनीत स्फोटांची मालिका, 2 किमी परिसर हादरला
(ठाणे) अंबरनाथमधील आनंद नगर MIDC परिसरात असलेल्या श्री गणेश केमिकल्स कंपनीत सोमवारी (सायंकाळी सुमारे 6 वाजता) भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच कंपनीतील रासायनिक ड्रमचे मोठे स्फोट…
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द; सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
एम. देवेंद्र सिंह आणि सतीश पडवळ यांना दिलासा

