रत्नागिरीत 67वा महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री उदय सामंत यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप जाहीर
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धनश्री मोरे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार प्रदान
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल गावच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा…
तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवी पालखी उत्सव: चार दिवस नमन, वगनाट्य आणि धार्मिक सोहळ्यांची रेलचेल
(तवसाळ / सचिन कुळये ) कोकणातील श्रद्धा, परंपरा आणि लोककलेचा संगम असलेला, यंदा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरु झालेला श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. पंचक्रोशीतील…
मंडणगड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; पाच दिवसांत ११ जण जखमी
(मंडणगड) तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत असून अवघ्या पाच दिवसांत विविध गावांतील तब्बल ११ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २५ ते २९ एप्रिल या…
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गाला विलंब; अपूर्ण कामांमुळे किमान दीड वर्ष प्रतीक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नागपूर–रत्नागिरी महामार्गाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोल्हापूर–रत्नागिरी मार्गाचे काम अपेक्षित वेगाने न झाल्याने त्याच्या पूर्णत्वासाठी अजून किमान दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध टप्प्यांवर कामे…
काळाचा घाला: पांगरी अपघातातील गंभीर जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज
(रत्नागिरी /प्रतिनिधी) देवरुखहून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे याला उपचारासाठी आता रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले…
शेतकऱ्यांसाठी ‘Farmer ID’ अनिवार्य: Agristack योजनेअंतर्गत 20 मे अंतिम मुदत, नोंदणी कशी कराल?
(मुंबई) महाराष्ट्रातील शेती व्यवस्थेला डिजिटल बळ देण्यासाठी राज्य सरकारने Agristack (ॲग्रीस्टॅक) योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ‘Farmer ID’ दिला जात असून, कृषी विभागाच्या…
‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत ; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम – मंत्री आशिष शेलार
(मुंबई) राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री…
जनगणना २०२७ मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार
(मुंबई) केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार…
राज्यात 1865 पासूनचे जुने दस्त आता ऑनलाइन: डिजिटायझेशनमुळे मालमत्ता टायटल तपासणे होणार सोपे
(पुणे) राज्यातील ऐतिहासिक आणि जुने अभिलेख जतन करताना नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मोठा डिजिटल उपक्रम हाती घेतला आहे. या ‘डिजिटायझेशन’ प्रकल्पाअंतर्गत 1865 ते 2001 या…

