राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल; एका दिवसात 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) राज्य सरकारने सलग दुसऱ्या दिवशी मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची ही अलिकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली…
अवकाळी पावसाचा राज्यात कहर; 1.22 लाख हेक्टर पिकांचे नुकसान, 20 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
(मुंबई) अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून, तब्बल 1 लाख 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत रबी पिके, कांदा,…
मुस्लिम आरक्षण वाद पुन्हा ऐरणीवर: राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका; याचिकेवर सुनावणी तहकूब
(मुंबई) राज्यातील मुस्लिम समाजासाठी जाहीर करण्यात आलेल्या 5 टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन आणि राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालय समोर राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेत, संबंधित…
तहसीलदारांविषयी संभ्रम निर्माण केल्याचा ठपका; परशुराम कदमांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून तहसील प्रशासनाच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा तसेच स्वतःची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य परशुराम…
मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई; रत्नागिरीतील ‘भुवनेश्वरी’ नौका जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करत रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ या मासेमारी नौकेला जप्त केले आहे. विनापरवाना मासेमारी करताना…
तळे जांभुळवाडी शाळेची शैक्षणिक झेप; ‘मंथन’ परीक्षेत १००% निकालासह ५ विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
(खेड) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभुळवाडी हिने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत ‘मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६’ मध्ये १०० टक्के निकाल प्राप्त केला आहे. या…
शिवार आंबेरे पेजेवाडी येथे हनुमान जयंती उत्साहात; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आज दि. २ एप्रिल २०२६…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनातून ५ लाखांहून अधिक जण व्यसनमुक्त
(नाणीज) जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणा व अमूल्य मार्गदर्शनामुळे आजपर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. गेली ३५ वर्षे त्यांचे हे समाजोपयोगी कार्य अखंडपणे सुरू असून, त्याचा…
राजापूर : राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी किर्ती आयरे यांची निवड; स्वराज्य सरपंच सेवा संघातर्फे गौरव
(राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील मिळंद सावडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच किर्ती योगेश आयरे यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ…
‘माझं गाव आरोग्य संपन्न’ अभियानाचा शुभारंभ; उत्कृष्ट गावांना ५ कोटींचे बक्षीस
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे…

