हवामानाच्या तीव्र बदलांचा फटका; ८० टक्के आंबा पीक नुकसानग्रस्त, बागायतदारांची प्रशासनाकडे धाव
(रत्नागिरी) यंदाच्या हंगामात हवामानातील तीव्र बदलांमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पाऊस, अनियमित थंडी आणि त्यानंतर वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे आंब्याला अपेक्षित मोहर आला नाही. आलेला…
राजापूर : पाचल येथील गॅस एजन्सीतील जप्त केलेली सुमारे ११०० गॅस कार्डे ग्राहकांना परत देण्याची युवासेनेची मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल येथील सद्गुरू गॅस सेवा केंद्राविरोधात काही महिन्यांपूर्वी प्राप्त तक्रारींच्या आधारे पुरवठा विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले होते. या कारवाईत रिकामे गॅस सिलिंडर…
‘स्टेटस सिम्बॉल’ ठरलेल्या शस्त्रांवर पोलिसांचा लगाम; रत्नागिरीत दोन वर्षांत १० परवाने रद्द
(रत्नागिरी /प्रतिनिधी) स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील तब्बल दहा शस्त्र परवाने रद्द करण्यात आले…
मेघराजाची आभाळमाया, शेतकऱ्यांची व्याकुळ प्रतीक्षा; पावसाने फिरवली पाठ
(देवळे / प्रकाश चाळके) मेघराजाची नुसती आभाळमाया दिसते, पण धरणीमातेची तहान मात्र अजूनही तशीच आहे. पाऊस येईल या आशेवर असलेला शेतकरी आज चिंतेत आहे. पावशाच्या कंठालाही जणू गुदमरल्यासारखी अवस्था झाली…
लांजा-राजापुरात कारवायांचा अभाव; गुटखा विक्रीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्यभरात अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धडक कारवाया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये अद्याप एकही कारवाई न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
पावसाच्या विलंबाने लोटे एमआयडीसी तहानलेली; पाण्याअभावी उद्योगांचे उत्पादन ठप्प
(खेड/ रत्नागिरी) मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणात अद्यापही पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेली पंचक्रोशी…
मनसेला सोडचिठ्ठी; कोकणच्या अस्मितेसाठी ‘युवा क्रांती सेना’ची नवी राजकीय हाक
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत दक्षिण रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचालीचा निर्णय घेत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचे संयोजक जुनेद बंदरकर यांनी…
कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेचा भावनिक खुलासा; ‘राख’सारखी भूमिका स्वीकारताना सुरुवातीला होती साशंक
(हैदराबाद) बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी यशस्वी लढा दिल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयविश्वात दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या काही वर्षांत आरोग्याशी संबंधित मोठ्या संघर्षाचा सामना केल्यानंतर सोनालीने आपल्या…
एकनाथ शिंदेंचा दुसरा मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक? सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण
( मुंबई ) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवून आणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांना आपल्या गटात आणण्यात यश मिळवल्याची चर्चा रंगली आहे.…
पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता २० जूनला; रत्नागिरीतील १.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३१.४४ कोटी जमा होणार
(रत्नागिरी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २० जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित…

