उक्षी गावावर शोककळा, बावनदीच्या पात्रात बेपत्ता दीपक गोणबरे चा मृतदेह आढळला
(संगमेश्वर / एजाज पटेल) घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेले दीपक शांताराम गोणबरे (४५, रा. उक्षी-भेळी चिंचपार) पुन्हा घरी परततील, या आशेवर असलेल्या त्यांच्या कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला…
चर्मालय–कोकणनगर मार्गाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादीकडून नगर पालिकेला निवेदन; “रस्ता दुरुस्त न झाल्यास स्वखर्चाने काम करीन” असा इशारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या चर्मालय चौक ते क्रांतीनगर, कोकणनगर आणि कीर्ती नगरपर्यंतच्या प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी…
जिल्हा परिषद शाळा रानपाट येथे माजी विद्यार्थी संघाचा मेळावा संपन्न
(रत्नागिरी) तालुक्यातील शाळा रानपाट येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री. सुहास भितळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघ रानपाटचे अध्यक्ष श्री. मयूर मुरलीधर गोनबरे यांनी यशस्वी घौडदौड सुरू करून…
९५ हजारांच्या थकबाकीने शिक्षण विभागाची वीज खंडित; थकीत बिलावर महावितरणची कारवाई
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयावर तब्बल दोन वर्षांच्या थकीत वीजबिलाचा फटका बसला असून, सुमारे ९५ हजार रुपयांची थकबाकी जमा झाल्याने अखेर महावितरणने थेट वीजपुरवठा खंडित करण्याची…
राजापूर पाचलच्या आकांक्षा तेलंगची महाराष्ट्र पोलिसात निवड; जिद्द आणि मेहनतीने गवसला यशाचा मुकुट
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल कोंडवाडी येथील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिने स्वतःच्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे…
प्रसाद देवस्थळी यांना ‘समर्थ रत्न’ पुरस्कार; क्रीडा पर्यटनातून कोकणात उभी केली फिटनेस चळवळ
(संगमेश्वर) धामापूर तर्फे संगमेश्वर गावाचे रहिवासी व सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांची ‘समर्थ रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून जवळपास ३० ते ३५ गावांमध्ये क्रीडा…
रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदांचा सस्पेन्स संपला; पाच नावांची घोषणा, सव्वा वर्षांचा कार्यकाळ निश्चित
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे,…
अशोक खरात प्रकरणात अधिकाऱ्यावर शिस्तभंगाचा बडगा, कोट्यवधींची संपत्ती चर्चेत
( मुंबई ) नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता प्रशासकीय पातळीवरही कारवाईचा वेग वाढला आहे. या प्रकरणाशी संबंधित असल्याच्या आरोपांमुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती शासनाने तत्काळ रद्द केली…
“मुंबईत शक्ती दाखवली तरच आरक्षण मिळेल” मनोज जरांगे पाटील यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा
(मुंबई) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेत…
“आरोपीला योग्य कायदेशीर मदत नाही, हा न्यायाचा गर्भपात”
7 वर्षांच्या बालिकेच्या बलात्कार-हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा रद्द, खटला नव्याने चालवण्याचे आदेश

