प्रकृती खालावली… उपचार सुरू असतानाच प्रौढाचे निधन
(रत्नागिरी) तालुक्यातील कर्ला भंडारवाडी (ता. व जि. रत्नागिरी) येथील रहिवासी विनेश विठोबा सर्वे (वय ५३ वर्षे) यांचे, शुक्रवार (२६ एप्रिल) रोजी सकाळी उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले.…
मराठी बोली भाषांचे संवर्धन आणि संशोधनासाठी “पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोली भाषा अध्यासन केंद्र” सुरू करणार – मराठी भाषा मंत्री उदय सामंत
ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा ९५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
रत्नागिरीत नशेचा नवा प्रकार : शीतपेयात डिप्रेशनच्या गोळ्या मिसळून नशा; पोलिसांचा कडक इशारा
(रत्नागिरी) जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नव्या नशेच्या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. काही तरुण शीतपेयामध्ये मानसिक तणावावर वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्या टाकून नशा करत असल्याची धक्कादायक माहिती…
राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील
छत्रपती संभाजी स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा - उपमुख्यमंत्री अजित पवार
गणपतीपुळे येथे ३६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मानेवाडीमध्ये राहणाऱ्या संदीप सोनू रावणंग वय वर्षे 36 या तरूणाने आपल्या राहत्या घरी घराच्या वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या…
माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत – पालकमंत्री उदय सामंत
(रत्नागिरी / वार्ताहर) माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी…
हातखंबा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन संपवले जीवन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगाराने दारुच्या नशेत गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रबीउल इद्रीसअली इस्लाम (वय ३८), मूळ रहिवासी राजापूर, ता. मालदाह, राज्य…
मंथनमध्ये चित्रभाषा व साहित्याची अनुभवातून उजळणी
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी यांच्या मंचावर संवादाची मूलतत्वे या विषयांतर्गत 'चित्रभाषा आणि साहित्य' या विषयी मार्गदर्शन संपन्न झाले. हे मार्गदर्शन जितेंद्र पराडकर सर यांनी केले.…
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम समाज आक्रमक; ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चा जोरदार घोषणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. मारुती मंदिर परिसरात हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत, दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी…
जगभरात पुढील तीन महिने तापमानवाढीचा धोका; हवामानशास्त्रज्ञांचा इशारा
(मुंबई) पुढील तीन महिन्यांत जगभरातील तापमानात अधिक तीव्र वाढ होणार असल्याचा इशारा जागतिक हवामानशास्त्र संघटनेने (WMO) दिला आहे. उत्तर-दक्षिण प्रशांत महासागर, पूर्व आशिया आणि अरब देशांमध्ये उष्णतेने उच्चांक गाठण्याची शक्यता…

