पालकमंत्र्यांच्या आदेशाने लोकप्रतिनिधींना आली जाग; कळझोंडी धरणाची तात्काळ पाहणी करून स्थितीचा आढावा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जि. प. कळझोंडी धरण व साठवण पाणी टाकी(शांती सागर जल कुंभ)ला जिल्हा परिषद सदस्या सौ.उषा सावंत, माजी सभापती व पंचायत समिती सदस्या अनुष्का खेडेकर,…
आविष्कार संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
(रत्नागिरी) आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर व श्री. शामराव भिडे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा स्वा. सावरकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला.…
गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीत कॅम्पस प्लेसमेंट; विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी
( चिपळूण ) येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २७ मार्च रोजी डिप्लोमा व डिग्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील नामांकित…
पत्रकार हल्ला प्रकरण तापले; चिपळूणमध्ये आंदोलनाची चाहूल, हल्लेखोरांच्या अटकेतील विलंबावर संताप
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने…
कोंडगावातील जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह; ८० टक्के निधी खर्चूनही नळ कोरडेच, निलेश सावंत यांची चौकशीची मागणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मंजूर निधीपैकी तब्बल ८० टक्के रक्कम खर्च झाल्यानंतरही ग्रामस्थांना अद्याप नळाद्वारे…
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांसाठी दिवसभर आध्यात्मिक वातावरणात पारंपरिक विधींची मालिका आयोजित करण्यात आली आहे.…
रत्नागिरीत अन्नसाठा व्यवस्थेला बळ : पाच नव्या गोदामांना प्रशासकीय मंजुरी; पहिल्या टप्प्यात सव्वा कोटींचा निधी प्राप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाच्या आठ नवीन गोदाम बांधकाम प्रस्तावांपैकी पाच गोदामांच्या उभारणीस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या गोदामांसाठी मंजूर…
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील कांटे गावातील एका ३१ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूमागील नेमके कारण…
राज्यात ‘शाळा आपल्या दारी’ मोहीम सुरू; विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवर भर
( मुंबई ) राज्यातील मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कडून ‘शाळा आपल्या दारी’ आणि ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. मार्च…

