सज्जनशक्तीच्या मदतीने गरीब कुटुंबाला हक्काचे घर; देवरुखातील भागवत बंधूंच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
(संगमेश्वर / प्रतिनिधी) समाजातील सज्जनशक्ती एकत्र आली तर कोणतेही कठीण कार्य सहज शक्य होते, याचा प्रत्यय सध्या देवरुखकरांना येत आहे. देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील प्रभाकर कदम यांचे कुटुंब…
पाचलचे लोकाभिमुख नेतृत्व अशोक सक्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीत आनंदोत्सव!
विकास, विश्वास, समाजसेवा, जनसंपर्क आणि जनसामान्यांचा विश्वास जपणारे नेतृत्व
ना गाड्यांचा ताफा, ना व्हीआयपी स्टाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुलेटवरून विधानभवनात एन्ट्री
(मुंबई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर आता त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. इंधन बचत आणि मर्यादित संसाधनांच्या जबाबदारीने…
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून कुंभार्ली ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन
जलजीवन मिशनअंतर्गत विहिरीचे काम रखडल्याने ग्रामस्थ आक्रमक; ॲड. वैभव खेडेकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा
आंबा पिकला, पण बाजार कोसळला! हापूसच्या पेटीला कवडीमोल दर; मेहनतीचे गणित पुन्हा कोलमडले!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणच्या हापूस आंब्याला यंदा उत्पादन घट, वाढते तापमान आणि निर्यात ठप्प अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत असून, बाजारातील घसरत्या दरामुळे बागायतदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सुरुवातीला…
सार्वजनिक सेवेलाच टार्गेट; पंप कर्मचाऱ्यांना मारहाण, पंप बंद झाला; सीएनजी पंपावर दहशत माजवणारे नेमके कोण?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिरजोळे एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर अज्ञातांकडून कर्मचाऱ्यांना होत असलेली मारहाण, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे अखेर पंप व्यवस्थापनाने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे रत्नागिरीतील…
जनगणना २०२७ मध्ये दळवटणे गावाची ऐतिहासिक कामगिरी; स्वगणना १०० टक्के पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव
(रत्नागिरी) भारत सरकारच्या जनगणना २०२७ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेला सुरुवात झाली असून चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. स्वगणना प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण…
पावसाचा शिडकावा, उकाड्याचा तडाखा; रत्नागिरीकर घामाघूम!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हवामान विभागाने १८ मेपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला असतानाच, रत्नागिरीत बुधवारी पहाटे अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात अनपेक्षित बदल अनुभवायला मिळाला. तालुक्यातील काही भागांत कमी-अधिक…
गणेश विसर्जनातील वाद वर्षभराने पेटला; युवकाला बेदम मारहाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गतवर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाचे पडसाद अखेर पुन्हा उमटले असून, जुन्या वैमनस्यातून एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील तेलीआळी परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात…
८० वर्षीय वृद्धेने स्वतःला पेटवून घेत संपवले जीवन
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) तालुक्यातील देवरुख परिसरातील भायजेवाडी येथे एका वृद्ध महिलेने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमुना…

