भक्तीला कर्मयोगाची जोड द्या – युवासंत नितीनभाऊ मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) भक्तीला कर्मयोगाची जोड असेल तर भगवंत कृपा लवकर होते असे विचार श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरुपुत्र युवासंत श्री. नितीनभाऊ मोरे यांनी मांडले. केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत तुळजापूर येथील…
शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था; बोअरवेल कामास सुरुवात
(चिपळूण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे असुर्डे (मनवेवाडी) येथे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी गेल्या काही काळापासून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने…
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ई-टपाल कक्षात माहिती अधिकार अर्ज नाकारले जात असल्याचा प्रकार; नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली
(रत्नागिरी) जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ई-टपाल (आवक-जावक) विभागात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची टाळाटाळ आणि नागरिकांच्या घटनात्मक…
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चोरीच्या दोन गुन्ह्यांतील संशयित आरोपी जेरबंद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे. ही धडाकेबाज कारवाई खेड तालुक्यातील नवानगर…
कोटींचा खर्च पाण्यात! रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या छतातून पुन्हा पाणीगळती, सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रत्नागिरीच्या अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला सलग दुसऱ्या वर्षी धक्का दिला आहे. नव्या सुशोभीकरणाच्या छतातून पुन्हा एकदा पाणी गळू लागल्याने कोटींच्या खर्चावरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी…
कडवईत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य; सरपंचांचा ठेकेदार कंपनीला तातडीचा इशारा
(संगमेश्वर) तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पावसामुळे चिखल साचून अपघाताचा धोका निर्माण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर…
“एप्रिल मे ९९” चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन मापुस्कर, अभिनेत्री साजिरी जोशीसह उद्या रत्नागिरीत
(रत्नागिरी) उन्हाळी सुट्ट्या, मैत्रीचे धागे उलगडणारा, कोकणात चित्रित झालेला एप्रिल मे ९९ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक, कोकणचे सुपुत्र रोहन…
गुहागर: लोणावळा येथे युवकाच्या खून प्रकरणी चार जणांना अटक
( गुहागर ) लोणावळ्यात चारचाकी वाहन वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफानी हाणामारीत होऊन, गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारुळ गावातील कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. या घटनेत…
कर्ला-लिमयेवाडीतील पोलीस पाटील उदय लिमये यांची आत्महत्या; परिसरात शोककळा
(रत्नागिरी) तालुक्यातील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये (वय ५८) यांनी आज बुधवारी (२८ मे) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दुपारी ११.४५ वाजता त्यांच्या राहत्या घरी…
भारत कप २०२५: “स्मार्टनेट” महाराष्ट्र संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे! शैबाज उस्मान चिपळूणकर यांच्या मालकीतील स्मार्टनेट महाराष्ट्र नॅशनल टेनिस क्रिकेट संघ यशस्वीपणे लीग सामने जिंकून भारत कप २०२५ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) प्रवेश केला…

