गणपतीपुळे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळला!
(रत्नागिरी) निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी (४ जून) एक दुर्मिळ सागरी जीव मृतावस्थेत आढळून आला. सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये सुमारे…
हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी, भाविक गुरव, भा.गुरव पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांतांनी दोन महिन्यात पाठवावा; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना
(रत्नागिरी) हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक गुरव, भा. गुरव, गुरव देखील एकच आहेत, अशा पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी 2 महिन्यात सादर…
संगमेश्वर तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन सज्ज!
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यात आगामी मान्सून २०२५ च्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागात आपत्ती व्यवस्थापन तयारी पुर्ण झाली असुन आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे तहसील कार्यालयाने जारी…
निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना बारा महिन्यांचा मोफत पास मंजूर
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र आज अनेक वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री.सदानंद विचारे साहेब. सेवानिवृत्त कर्मचारी यांना वर्षभराचा मोफत पास…
अणुस्कुरा घाटात इर्टिगा कार १५० फूट दरीत कोसळली; एकाचा मृत्यू
( राजापूर ) अणुस्कुरा घाटात आज (बुधवारी) भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून पाचलकडे येत असलेली एक इर्टिगा कार अंदाजे १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेतील मृत व्यक्तीची ओळख…
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण उपाययोजना आवश्यक!
(पाली / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ते अपूर्ण राहिल्याने येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तेथे वाहनांना रस्त्याच्या…
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात: वाहतूक नियंत्रणासाठी चार जीवरक्षक, किनाऱ्यावर केवळ दोन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या केवळ दोन जीवरक्षकांवर येऊन ठेपली आहे. गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रातील सुरक्षेसाठी नियुक्त…
शालेय संस्कृतीवरच विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून : सौ मानसी गानू
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) शालेय संस्कृती ही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत लक्षणीय भूमिका बजावत असते.प्रभावी अध्यापनात शालेय संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शालेय संस्कृतीवरच विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते असे प्रतिपादन सुलभक…
“सध्याच्या परिस्थितीत समाजाला दिशा देण्याची क्षमता फक्त आनंदराज आंबेडकरांकडेच आहे” – माजी जिल्हाधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांचे प्रतिपादन
(मुंबई / रामदास गमरे) "आनंदराज आंबेडकर हे केवळ रक्ताचे नव्हे, तर विचारांचेही वारसदार आहेत. त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांद्वारे इंदू मिलसह बौद्धजन पंचायत समिती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांवर प्रभावी नियंत्रण मिळवून…
सुधाकर बडगुजर यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
(नाशिक) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई पक्षविरोधी वक्तव्यांमुळे करण्यात आली असल्याची माहिती सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख…

