मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! मिनी बस आणि गॅस टँकरची जोरदार धडक; अनेक जखमी, गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण
(बावनदी/ दिनेश आंब्रे) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी- बावनदी दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एक गंभीर अपघात झाला. रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर (क्रमांक NH 01N 4628) आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे…
बुद्धा की कार्ल मार्क्स या विषयावर उद्या जिल्हास्तरीय परिषद
दिल्लीचे प्राध्यापक डॉ .वृत्तांत मनवटकर करणार मार्गदर्शन
“माझी जमीन, माझा हक्क” अभियानांतर्गत महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन; फसवणूक व अडवणुकीला आळा येणार!
(मुंबई / सुरेश सप्रे) राज्यातील जमिनीच्या व्यवहारांतील फसवणूक आणि महसूल विभागाकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी "माझी जमीन, माझा हक्क" हे विशेष अभियान राज्य सरकारकडून राबविण्यात येणार आहे. महसूल, मुद्रांक व नोंदणी…
राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ
रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव; रविवारी बक्षीस वितरण
चिपळूणमध्ये गांजासह एक इसम अटकेत; १९ हजार रुपयांचा गांजा जप्त
(रत्नागिरी) जिल्ह्यातील चिपळूण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या धडक कारवाईत खेर्डी शिगवणवाडी येथून एक इसम गांजासह अटक करण्यात आला आहे. रुकनुद्दीन इब्राहीम बंदरकर (वय ६५) असे अटक करण्यात आलेल्या…
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील एक्झिक्युटिव्ह लाऊन्जमधून चोरी
नाशिकच्या तरुणास काही तासांत अटक, २५ हजारांची रोख रक्कम जप्त
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काकासाहेब खंबाळकर यांची रिपब्लिकन सेनेतून हाकालपट्टी
( मुंबई / प्रतिनिधी ) रिपब्लिकन सेना महाराष्ट्र या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार काकासाहेब खंबाळकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची तत्काळ रिपब्लिकन सेना पक्षातून हाकालपट्टी करण्यात…
वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी : वाळू व्यावसायिकासह तेजस निकम, मुन्ना देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट असून, प्रशासनाचे डोळेझाक धोरण आणि राजकीय वरदहस्त यामुळे या माफियांचे मनोबल दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच घडलेल्या…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचे श्रीमद् भागवत ग्रंथावर अभ्यासपूर्ण विवेचन…!
(नाशिक / प्रतिनिधी) कलियुगात भक्ती वृद्धिंगत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीमद् भागवत ग्रंथाच्या पठण आणि निरूपणातून घडते. कारण सध्याच्या कठीण परिस्थितीत भक्ती तेवत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र भागवत पारायणामुळे भरकटलेल्या…
कोकाकोला कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी मूक मोर्चा; ४५० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील असगणीतील ग्रामस्थांनी हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी ५ जून रोजी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला. मात्र, प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून…

