टेरव येथील कोळसा भट्ट्यांवर कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल
(चिपळूण) तालुक्यातील टेरव येथील ग्रामस्थांनी गावातील कोळसा भट्ट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसत असणाऱ्या कोळसा भट्ट्यांवर धाडी टाकल्या. या धाडीत…
आरवली गुरववाडी गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांतचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथील गडनदीत बुडून बेपत्ता झालेल्या प्रशांत चा शोध सोमवारी घटना घडल्यापासून युद्धपातळीवर सुरु असताना तब्ब्ल ३६ ते ४० तासानंतर आज बुधवारी सकाळी…
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे ॲड मेश्राम यांची आंबेडकरी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती - जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ( सचिव दर्जा ) मा. अँड. धर्मपाल मेश्राम यांचे दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले…
प्रेम प्रकरणातून तरुणाला चौघांकडून बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरात समजावून सांगत असताना तिथे आलेल्या चौघांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना रत्नागिरी शहरातील भाटीमिऱ्या येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल…
अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांची पडताळणी होणार
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे. असे असताना देखील असे निदर्शनात येते की, हा निधी…
शिरसोली नं 1 शाळेत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न
(दापोली) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नं 1 या शाळेत विद्यार्थी सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शस्त्र ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस दापोली पोलीस स्टेशनचे पोलिस…
मुंबई-गोवा हायवेवर परशुराम घाटात अपघात; घरडा कंपनीचे १७ कामगार तर एकूण २१ प्रवासी जखमी
(चिपळूण) मुंबई गोवा हायवेवर परशूराम घाटामध्ये झालेल्या अपघातामध्ये २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. बस, कार, ट्रेलर, ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला…
पेस्टीं केक खाल्यामुळे विषबाधा होऊन, सख्ख्या भावंडांचा करुण अंत
(कोल्हापूर) सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना कागल तालुक्यातील चिमगांव येथे घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुंटूबीयातील दोन सख्ख्या बहिण-भावांचा केकमधून विषबाधा होऊन मृत्यू…
‘आस्था’ च्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचा अक्षय संतोष परांजपे ठरला यंदाचा मानकरी
(रत्नागिरी) आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिव्यांग पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. यावर्षीचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 85% दिव्यांगत्वावर मात करत यशस्वी फॅशन अँड प्रॉडक्ट…
हिवाळ्यात ग्राहकांची मासे खाण्यास जास्त पसंती
(संगमेश्वर / एजाज पटेल) जीवाणूजन्य रोग हे बहुतेक वेळा हिवाळ्यात पसरतात. कारण हवेतील आर्द्रता त्यांचे पुनरुत्पादन सुलभ करते. म्हणून या दिवसांत निरोगी आणि पौष्टिक अन्न खाणे आरोग्यास हितकारक असते. जेणेकरून…

