शेतकर्यांना सरसकट काजू अनुदान मिळावे – अतुल काळसेकर
(रत्नागिरी) गोवा काजू बागायतदार संघ सर्व शेतकर्यांची काजू बी खरेदी करतो आणि शेतकर्यांना प्रती किलो 10 ते 15 रुपये अनुदान गोवा सरकार काजू बागायतदार संघटनांना देते. तसे अनुदान महाराष्ट्रातही दिले…
बळीराम परकर विद्यालयाचे १९६६ सालचे माजी विद्यार्थी दरवर्षी एकत्र येऊन साधतात संवाद!
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय मालगुंड चे १९६६ सालचे माजी विद्यार्थी गेली १५ वर्षे सलग एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात. या वर्षी…
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, “अपना परिवार”चे अशोकभाई सरफरे यांचे निधन
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष, अपना परिवाराचे निमंत्रक तसेच अपना बँकेचे उपाध्यक्ष अशी पदे भुषविलेले, समाजवादी विचारसरणीचे अशोकभाई पंढरीनाथ सरफरे यांचे…
वाटद मिरवणे शौचालय घोटाळ्याची मोठी अपडेट; ग्रामसेवकाच्या पगारातून दरमहा २५ हजारांची वसुली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील राज्यभर गाजत असलेल्या SBM शौचालय घोटाळ्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. वाटद मिरवणे ग्रामपंचायतमधील शौचालय घोटाळ्याची मोठी अपडेट समोर आली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७…
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केला अर्थसंकल्प; कोणाला काय मिळाले
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग,…
उक्षी घाटातील फार्म हाऊसवर 18-20 जणांकडून मध्यरात्री चोरी
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील उक्षी घाटात असलेल्या एका फार्म हाऊसवर चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. 18-20 जणांचे टोळके चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री 2.30 ते पहाटेच्या…
आपल्या सगळ्यांची सेवा करणे ही माझी जबाबदारी – आम. किरण सामंत
(जैतापूर / राजन लाड ) आपल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे मी आज आमदार... आता आपल्या सगळ्यांची सेवा करणे ही माझी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. राजापूर तालुक्यातील मिठगवाने येथील…
तीन महिन्यांपासून दिव्यांग बांधवांचा निराधार भत्ता रखडला
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) जिल्ह्यातील अनाथ, अंध, अपंग यांना मिळणारा निराधार भत्ता मागील तीन महिन्यापासून मिळत नसल्याने सर्व अंध, अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असून…
रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करावी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) राष्ट्रीय स्वयंसंघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…
मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डयांच्या पॅचवर्कमध्ये घोटाळा; उदय सामंतांच्या वडिलांची कंपनी
(मुंबई) मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली बरीच वर्षे रखडले आहे. ते काम पूर्ण होत नसल्याने सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका होत असतानाच आता या महामार्गावरील खड्डे भरताना जे…

